नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

आवळा

आवळा हे अस्सल भारतीय फळ आहे. आवळ्याला संस्कृतात आमलकी असे म्हणतात. आवळ्याचे झाड हजारो वर्षापासून असावे. स्कंद पुराणात अथवा गरुड पुराणात याची सर्व माहिती मिळते. पूर्वीच्या काळी घराच्या दक्षिणेला आवळा लावून त्याची पूजा करीत असत. कार्तिक महिन्यात आवळी भोजनाचा कार्यक्रम असे व ते आवळ्याच्या शेजारीच भोजन करीत असत. […]

बेदाणे

बेदाणे कोणाला आवडणार नाहीत, असा एकही माणूस सापडणार नाही. बेदाणे द्राक्षापासून तयार करतात. द्राक्षे सुकवली की बेदाणे तयार होतात. बेदाणे तयार करावयाचे असेल तर घरी द्राक्षे विकत घेऊन जमलेली द्राक्षे यांना मणी असे म्हणतात. असे मणी म्हणजे सुटी द्राक्षे घेऊन ती स्टोव्हवर अथवा गॅसवर पाण्यात उकळवतात. […]

फणस

फणस हा मूळचा भारतीयच आहे. भारतातील फणसाची सर्वात जास्त झाडे आसाममध्ये आहेत. त्या खालोखाल बिहारमध्ये आहेत. उत्तर प्रदेशात हिमालयाच्या पायथ्याशी उतारावर फणसाची झाडे वाढतात. पश्चिम बंगालमध्ये जंगलातून फणस आढळतो. दक्षिण हिंदुस्थानात २४००० मीटर उंचीवरही फणस वाढतो. पूर्व व पश्चिम किनारपट्टीत फणस चांगला वाढतो. महाराष्ट्रात मात्र फणसाची झाडे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातच आहेत. थोडीफार झाडे ठाणे, रायगड जिल्ह्यातही आढळतात. औरंगाबाद येथेही थोड्याफार प्रमाणात फणसाचे उत्पादन होते. […]

खजूर

एक अत्यंत पौष्टिक आणि संपूर्ण जीवनसत्त्वे, खजिने असलेले म्हणजे खजूर खजूर हे म्हणजे अरबस्तानातील नाईल नदीच्या तीरावर आढळतात. अरबस्तानातील जवळ जवळ सर्वच लोक अगदी नियमितपणे खजूर खातात कारण त्यामुळे प्रत्येकाची काम करण्याची शक्ती प्रचंड वाढते. […]

चिकू

चिकू मुख्यत्वे करून महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगाल या प्रदेशात होतो. पूर्व महाराष्ट्रात फक्त ठाणे, रायगड जिल्ह्यात समुद्रकिनारपट्टीत लागवड करतात. वास्तविक पाहता चिकूचे झाड अमेरिकेतून आपल्याकडे आलेले आहे. आपल्याकडे झाडाचा उपयोग केवळ फळासाठी करतात पण काही देशात त्यांच्या पांढऱ्या शुभ्र व घट्ट चिकाचा उपयोग च्युईंगमसाठी करतात. […]

मूग

आयुर्वेदात मूग या कडधान्याला फार महत्त्व आहे. अगदी भारतातील अनेक ठिकाणी मुगाचा उदय होतो. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत होते. एवढेच नव्ह तर जगाच्या पाठीवर म्हणजे चीन आणि व्हिएतनाम, ब्रम्हदेश, श्रीलंका या ठिकाणीही मग सापडतो. जपान, कोरिया, फिलीपाईन्स, बांगलादेश, पाकिस्तान वगैरे ठिकाणी सापडते. […]

बाटाटा

बटाटा हा भारतामध्ये कधीच नव्हता. बटाट्याचे पीक स्पेनमध्ये येत असे व त्याला बटाटा असे म्हणत असत. स्पेनवरून हे पीक ब्रिटनमध्ये अगदी पहिल्या प्रथमआले आणि मग ते बटाटा जगभर पसरला. साधारण १६व्या शतकात पोर्तुगालने बटाट्याला यांनी पहिल्या प्रथम भारतात आणले. बटाटा हे पीक दर वर्षी घेता येते. […]

डाळींब

एक लहानसे फळ. ते फोडले तर लालचुटूक दाणे पाहूनत्या लाल रंगाने कोणीही भारावून जाते. ही सगळी निसर्गाची किमया. डाळींब आले कुठून आले. पण आयुर्वेदशास्त्रानुसार डाळींब हे हिमालयाच्या पायथ्याशी वाढते, असे म्हटले आहे. डाळींब हे एक अत्यंत पौष्टीक तसेच जीवनसत्त्वे, प्रथिने अथवा खनिज द्रव्ये यांनी भरलेले असते. तसेच यात एनर्जी म्हणजे शक्तीदेखील प्रचंड मोठ्या प्रमाणात असते. […]

रताळी

रताळे हे कंदमूळ आहे. रताळी हे एक उपवासाचे पदार्थ. तसेच रताळे हे प्रत्येक माणसाला आवडतेच. लहान मुलांना भूक लागली तर आई लागलीच दूध व साखर घालून मुलाला देतात. रताळे हे प्रत्येकासाठी अत्यंत पौष्टिक अन्न आहे. बटाट्याप्रमाणेच रतळ्याचेही उपयोग आहेत. भरपूर जीवनसत्त्वे त्याचप्रमाणे भरपूर खनिजे तसेच भरपूर प्रथिने यात आहेत. रताळ्याचा उगम कसा व कुठून झाला हे […]

सिताफळ

सीताफळ हे एक कोरडवाहू झाड असे म्हणतात. तरी हे कोरडवाहू आहे असे म्हटले तर हे अत्यंत महत्त्वाचे पीक आहे. सीताफळाची लागवड अवषर्णग्रस्त भागात व हलक्या जमिनीत होते. म्हणूनच याला कोरडवाहू झाड असे म्हणतात. सिताफळाची लागवड भारतातील अनेक भागात केली जाते. […]

1 2 3 4 5 6 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..