नवीन लेखन...

मराठी संस्कृती विषयक लेख

जय जय अंबे

जय जय अंबे, जय जय अंबे, जय जय जगदंबे महामाये आदिशत्ते* काली रूपे जगदंबे ।। धृ।। रूद्र स्वरूपे सौम्यहि रूपे ब्रम्ह रूपिणी आदिशत्ते*। ब्रह्या विष्णु शंकर तुजसि स्तवती कैलासावर ते ।। घे अवतारा तार जगाला मार शुंभ नि शुंभाला । करी पार्वती संहाराचे रूपही धारण त्या काला ।।1।। जय जय अंबे ।।धृ।। रूद्र रूप ते प्रचंड […]

जय देवी जय देवी विंझाई माते

जय देवी जय देवी विझाई माते। आरती गातो मी तुझी गुण किर्ते। जय देवी जय देवी ।।धृ।। वेहेर गांवी एकविरा तुं। भवानी म्हणसी तुळजापूरी तुं। विध्याचली तु विध्यवासिनी। प्रधानांची तु कुलस्वामिनी ।।1।। जय देवी जय देवी विझाई माते ।।धृ।। शुंभ नि शुंभादि राक्षस वधिले। महिषादि असुर त्वांची वधिले ।। निर्भय त्वांची भत्त*ासी केले । कायस्थासी तुं […]

ॐ जय जय जी गणराज

ॐ जय जय जी गणराज स्वामी विद्यासुखदाता ।। धन्य तुमारा दर्शन मेरा मन रमता ।।धृ0।। शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको ।। दोंदिल लाल बिराजे सुत गौरीहरको ।। हाथ लिये गुडलड्डू सांई सुरवरको ।। महिमा कहे न जाय लागत हूं पदको ।।1।। ॐ जय जय जी गणराज ।।धृ0।। अष्टौ सिद्धी दासी संकटको बैरी ।। विघ्नविनाशन मंगलमूरत अधिकारी […]

महाराष्ट्रातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव

माघ चतुर्थी हा महाराष्ट्रातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सांगतेचा दिवस. भाद्रपद शुध्द चतुर्थीला गणेश चतुर्थी असे म्हणतात तर माघ महिन्याच्या चतुर्थीच्या दिवसाला असलेले महत्व गणेश जयंती असे आहे. मात्र, यावेळी महाराष्ट्रातील पहिल्या गणेशोत्सवाची सांगता झाली, असे इतिहासात वर्णन आढळून येत आहे. ‘विजापूरचा सरदार अफझलखान याने शिवाजी राजांच्याप्रांती येऊन कान्होजी जेध्यास आपल्या मदतीस येण्याचा हुकूम पाठविला. हे यवनी […]

पावित्र्य रक्षाबंधनाचे !

बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधते रक्षाबंधनाच्या दिवशी, बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी सुरु होते का त्याच दिवशी? एकदा भावाच्या मनगटावर राखी बांधली म्हणजे घेतली शपथ भावाने बहिणीच्या सुरक्षेची आणि पवित्र बंधनाची ! एका वर्षात विसरला का भाऊ आपल्या बहिणीला? का लक्षात राहावे म्हणून पुनःपुन्हा दरवर्षी राखी बांधावी लागते भावाच्या मनगटावर बहिणीला? एवढे का तकलादू नाते असते जे खुंटा […]

अन्न हे पूर्ण ब्रम्ह !

काही दिवसांपूर्वी टीव्हीवर प्रश्नमंजुषेचा कार्यक्रमात सूत्र संचालकाने सहभागी व्यक्तीला प्रश्न विचारला की तुमच्या होटेल मध्ये इडलीचे किती प्रकार बनविता? उत्तर होते ९९ (नाव्याणव). काही क्षण मलाही प्रश्न पडला की दक्षिणेकडील राज्यात सुद्धा जास्तीत जास्त २० ते ३० प्रकारच्या इडल्या आणि तत्सम इडल्यांपासून बनविण्यात येणारे प्रकार असतील! प्रश्न इडलीचा नाही तर त्याने पुढे जाऊन असे सांगितले की […]

आपला कपालेश्वर !

कर्जतमध्ये मूल जन्माला आलं की त्याची पहिली ओळख होते ती त्याच्या आई-बाबांशी आणि दुसरी ओळख होते कपालेश्वराशी! कर्जतकरांची तशी श्रद्धाच आहे – बाळाला कपालेश्वराच्या पायाशी ठेवला की ते दीर्घायुषी होते. […]

कमी वजनातील फॉर्मिंग दागिन्यांची जादु ……

श्रावण महिना लवकरच सुरु होईल. सणासुदीच्या या दिवसात सोन्याचे दागिने घालून मिरवणे हे ओघानेच आले. मुंबई-पुण्यातल्या असुरक्षित जीवनात खर्‍या सोन्याचे दागिने घालून प्रवास करणेही कठीण झाले आहे. सोन्याच्या किमतीही आता आकाशाला भिडायला लागल्या आहेत. त्यामुळे अस्सल सोन्याचे दागिने घालण्यावर मर्यादा आल्या आहेत. बदलत्या काळाची गरज ठरलेले, कलाकुसर, नावीन्य, सुरक्षितता, हौस आणि कमी वजनातील २४ कॅरेट सोन्याचे […]

पळसाच्या पानाची पत्रावळ आता विस्मरणातच….

राज्याच्या व देशाच्या कानाकोपर्‍यात लग्न समारंभासह इतर सार्वजनिक कार्यक्रमांत गेल्या दोन शतकांहूनही अधिक काळ पारंपारीक पत्रावळ अधिराज्य करत होती. पळसाच्या पानांपासून बनवलेली ही पत्रावळ म्हणजे गरिबांच्याच काय पण मध्यमवर्गीयांच्या लग्न-मुंज-पूजा समारंभातला एक अविभाज्य भाग होती. जीवनमानातील बदलांमुळे शहरात पत्रावळींची जागा स्टीलच्या ताट-वाट्यांनी घेतली. त्यानंतरच्या काळात पंगत संस्कृती लोप पावत चालली आणि त्याची जागा बुफे लंच-डिनरने घेतली. या बुफे पद्धतीत मोठ्या ताटांची जागा छोट्या बुफे प्लेटसनी घेतली. शहरांमधल्या जेवणावळींतून `आग्रह’ हा प्रकार हद्दपार झाला. आता तर आमंत्रणातच `स्वेच्छाभोजनाची […]

भारतीय खाद्यसंस्कृती

कोणत्याही देशाची सांस्कृतिक उत्क्रान्ती कशी झाली हे पाहताना तिथल्या समाजाच्या अन्नांबद्दलच्या कल्पना आणि अन्नपदार्थ बनविण्यासंबंधीच्या कल्पना कशा आणि का बदलल्या गेल्या हे बघणं अत्यंत महत्वावं आणि मनोरंजकही असतं. आपल्या देशासारखा भला मोठा इतिहास असलेल्या देशाच्या बाबतीत तर ते आवश्यकही असतं. […]

1 62 63 64 65 66 71
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..