नवीन लेखन...

अंतराय

शांत नितळ सागरातलं वादळ तसा तुझा बासरीचा सूर..
घनगंभीर तरी मोहक, व्ययातील तारकामंडलाला व्यापणारा…
कोटी स्वर भास्करांचा महामेरू सहज पेलणारा…
कित्येक युगांची तृषा जागवणारा…
माझ्या स्पदनांनी ही अंतराय निर्माण करणारा…
मंञमुग्ध करणं ही जादूगिरी तुझी..
त्या अनवट स्वरांवर अलवार हींदोळे
घेणं भाग्य जन्मांतरीच…
कुठे शोधायचं तुला?कसं रोखायचं स्वतः ला..?
पापण्यांचे कवडसे एकदा तरी खुले कर….
प्रत्येक वेळा मीच का हृदयात बंदीस्त करायचं तुला..?

सौ.लीना देशपांडे.
29/7/18-10.30

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..