नवीन लेखन...

युगधर्म

Yugdharma - If Mahabharat had happened today

निवडणूक जिंकण्यासाठी आजचे नेता कुठल्याही थरावर जातात. कालपर्यंत जे विरोधी होते ते निवडणूक जवळ आल्यावर मित्र बनतात. आज धर्मयुद्ध म्हणजे सत्तेसाठी युद्ध! आता विचार करा जर महाभारताच्या वेळी भारतात प्रजातंत्र असते आणि दुर्योधनाच्या सभेत लाखोंची भीड असती तर त्या वेळी ‘आजच्या कृष्णाने’ आजच्या अर्जुनास काय उपदेश दिला असता?

पाहुनी लाखोंची भीड़
दुर्योधनाच्या सभेत
संभ्रमि अर्जुनाने विचारले
‘योगेश्वर’ माझा ‘धर्म’ काय?

कृष्णाने हाकली ‘मर्सडीज’
पोहोचला दुर्योधनाच्या ‘तंबूत’

आणि वदला:
‘पार्थ’ हाच आहे आजचा
‘युगधर्म’

— विवेक पटाईत

Avatar
About विवेक पटाईत 194 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..