संगीतकार दशरथ पुजारी
दशरथ पुजारी हे एक उत्तम संगीतकार आणि तितकेच उत्तम गायक होते. […]
दशरथ पुजारी हे एक उत्तम संगीतकार आणि तितकेच उत्तम गायक होते. […]
ज्येष्ठ कलाकार बलराज सहानी हे एक श्रेष्ठ चित्रपट अभिनेते म्हणून लोकांना माहित आहेत. पण ते एक थोर तत्त्वचिंतक, समाजसेवक होते ही गोष्ट पहात थोड्यांना ज्ञात आहे. बलराज साहनी डाव्या विचारसरणीचे व्यक्ती होते. ते इंडियन पीपुल्स थिएटरशी जोडलेले होते. बलराज साहनी यांचा जन्म १ मे १९१३ रोजी झाला. बलराज साहनी यांनी लाहोरच्या सरकारी कॉलेजमध्ये प्रोफेसर सोढी आणि प्रोफेसर बुखारी यांच्या मार्गदर्शनात शेक्सपिअर […]
बॉलिवूडमधील चित्रपट निर्माते चंदुलाल शहा यांचा जन्म १३ एप्रिल १८९८ रोजी जामनगर येथे झाला. चंदुलाल शहा यांचे शिक्षण मुंबईत झाले. १९२४ साली ते स्टॉक एक्सेज मध्ये नोकरी करू लागले. नोकरी करत असताना आपले बंधू मा.जे. डी. शहा जे पौराणिक चित्रपट लेखक होते त्यांना मदत करू लागले. व “लक्ष्मी फिल्म कंपनी” या नावाने कंपनी स्थापन केली व १९२५ साली विमला […]
“शरीर जे करते, ते शरीराच्या हितासाठीच असते. ” […]
वळून बघतां गतकाळाला, चकीत झाले मन । घटना घडल्या जीवनामध्यें, राही त्यांची आठवण ।। चालत असतां पाऊल वाट, जीवन रेषे वरची । स्वप्न रंगवी मनांत तेंव्हा, भावी आयुष्याची ।। परिस्थितीच्या भोवऱ्यामध्यें, पुरता गुरफटलो । फिरणाऱ्या त्या वर्तुळातूनी, बाहेर येवूं न शकलो ।। कल्पिले होते नियतीनें, तेच घडविले तिनें । भंग पावले स्वप्नचि सारे, तिच्याच लहरीनें ।। […]
रिक्त प्रेमाचा घट रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट // भावंडाचे संगोपन रमवूनी त्यांचे मन आईच्या कामी मदत देऊन आनंदिले बालपणी, गीत गावूनी नीट //१// रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट लक्ष्य संसारी प्रेम पतीवरी मुलांची जोपासना करी संसार सुखाचे प्याले, भरी काठोकांठ //२// रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट होता मुले मोठी संसार त्यांचा थाटी राहुनी त्यांचे पाठी सुखासाठी त्यांच्या, करी देहकष्ट //३// रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट ईच्छा उरली नसे मनी […]
कुमार गंधर्व यांचा बेळगावजवळच्या सुळेभावी खेड्यात कानडी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म ८ एप्रिल १९२४ रोजी झाला. त्यांचे मूळ नाव शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली. लहान वयातच त्यांनी आपल्या गायकीची चमक दाखवली. आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीने त्यांनी रसिकांवर अक्षरशः गारुड केले. घराणेशाहीच्या चौकटीत बंदिस्त व्हायला त्यांनी साफ नकार दिला. त्याऐवजी आपली स्वतःची गानशैली जनमानसात रुढ केली. १९३० आणि १९४० च्या दशकात पंडित […]
आयुमित्र दिनांकट ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. दर वर्षी आजाराची थीम ही वेगवेगळी असते. जो आजार मानवी आरोग्यावर जागतिक स्तरावर सगळ्यात जास्त परिणाम फ्करत असेल. हानी पोचवत असेल असा आजार निवडून त्याविषयीची थीम ठेवून जागृती केली जाते. ह्यावर्षी डिप्रेशन-लेट्स टॉक” ही थीम आहे. मेंटल हेल्थ बिलवर जेव्हा लोकसभेत चर्चा चालू होती तेव्हा शशी थरूर […]
पु. भा. यांचे नाव मराठी नवकथेचे जनक म्हणून घेतले जाते. कथालेखक म्हणून ते युगप्रवर्तक ठरले. त्यांचा जन्म १२ एप्रिल १९१० रोजी झाला.त्यांच्या सतरा कादंबर्यानी मराठी भाषेत नवतारुण्य आणले. नाटककार म्हणून ते मखमली पडद्यावर आले. नंतर रजपटावर झळकले. आपल्या सर्व साहित्यात त्यानी जीवन व मृत्यु या सनातन प्रश्नांचा पाठपुरावा केला. प्रतिभा, पांडित्य आणि पौरुष यांचा सुरेख संगम भाव्यांच्या लेखनात आढळतो. […]
“हे घे गजरा,माळ तुझ्या केसात.”..मी माझ्या ‘so called Modern’समजणार्या मैत्रीणीला ‘offer’ केले.. “ओह..गजरा,No way,सुमेधा,its so old fashioned!!…इति माझी मैत्रीण.. तिचे हे उद्गार ऐकून मी २सेकंद तिच्याकडे टकामका पाहू लागले.. “काय झालं?वाईट वाटलं का तुला?”..माझ्या मैत्रीणीचे हे वाक्य ऐकून मला तिची किवच आली..मनात म्हणलं,वाईट कसलं वाटतयं,हसू येतयं..गजरा,old fashioned?म्हणे…आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपल्या जुन्या,चांगल्या गोष्टी पण टाळू लागलो आहोत.. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions