नवीन लेखन...

मुलगा की मुलगी होण्यास जबाबदार कोण?

आज भारत देश स्वतंत्र होऊन ६७ वर्ष झाली. देश विज्ञान-तंत्रज्ञानात वेगाने प्रगती करीत आहे. भारतीय शास्त्रज्ञ चंद्र आणि मंगळावर यान उतरविण्याच्या तयारीत आहेत. विज्ञान-तंत्रज्ञानात वेगवेगळे शोध लावण्याच्या प्रयत्नात आहेत. भारत महासत्ता होण्याच्या प्रयत्नात असतांना भारतातील काही नागरिकांच्या मनातून जुने, बुरसटलेले विचार आणि अंधश्रद्धा काहीकेल्या जाता जात नाहीत. काहींना असे वाटते मुलगी म्हणजे डोक्याला विनाकारण ताप. तिची […]

बाहेर खाणं रक्तदाबासाठी चांगले की वाईट?

2006 सालापासून 17 में हा जागतिक रक्तदाब दिन (World Hypertension Day) म्हणून साजरा केला जातो. 2013 ते 2018 ह्या 5 वर्षांसाठी “Know Your Numbers” ही थीम राबविण्यात येत आहे. ह्याचा उद्देश आहे कि जगातील जास्तीतजास्त लोकांमध्ये हाइपरटेंशन बदल जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत म्हणून हा जागतिक दिवस साजरा केला जातो. हाइपरटेंशन हा एक सायलेंट किलर […]

एका दिवसाची कहाणी – सोनेरी किरणे

नांगल ते धौला कुआँ या ५ किमी रस्त्याच्या दोन्ही बाजूला कडू लिंबाची झाडे आहेत. अधिकांश झाडे फार जुनी अर्थात अंग्रेजांच्या काळातील असतील. काल रात्री वादळ आणि पाऊस आला होता. अश्या वादळी पाऊसात जुनी झाडे नेहमीच पडतात. संध्याकाळी कार्यालयातून परतताना, चार्टर बस क्रिबीपेलेसच्या लाल बत्ती वर थांबली. खिडकीतून बाहेर पाहिले रस्त्याच्या बाजूला एक वाळलेले, पोखरलेले झाडाचे खोड […]

संस्कृत शिकण्याची तळमळ !

‘संस्कृत’ म्हणती देवांची भाषा आहे सर्व भाषांची माता ! लागून राहिली तळमळ जीवा आहे शिकायची फार आशा ! आहेत कठीण शब्द ब्रम्ह उलगडण्या नाही बुद्धी प्रगल्भ ! छोटया मोठया अनेक ‘संधी’ विग्रह करता कळतं ‘समधि’ ! व्याकरणाचे प्रकार ते किती उभयान्वयी कर्ता आणि कर्मणी ! फार होते घुसमट विचारांची सुटता योजना भावे प्रयोगाची ! संस्कृत शिकण्याचे […]

धावपटूंनी कामगिरी उंचावण्यासाठी आहाराची घ्यावयाची काळजी

आपणास माहिती आहेच ना कोणत्याही स्पर्धात्मक खेळात जय व पराजय ह्यातील अंतर अगदीच नगण्य असते. ….छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास महत्वाच्या मुख्य गोष्टींमधे फरक जाणवतो. ….आहाराच्या शास्त्राकडे लक्क्ष्य देणे कोणत्याही खेळात निर्णायक ठरू शकते. ….तुमच्या कामगिरीत स्पर्धात्मक आव्हाने झेलण्यास आहार शास्त्र महत्वाची भूमिका बजावते दर वर्षी 5 मे हा जागतिक धावपटू (Athletic) दिन म्हणून साजरा केला […]

परदेशगमनाने काय मिळविले काय हरवले !

देशातील तरूण पिढी पाश्चिमात्य राष्ट्रांकडे का आकर्षित होते आणि त्या देशात कायम वास्तव्य करणे का पसंत करते याला अर्थकारण, समाजकारण आणि काहीअंशी राजकारण जबाबदार आहे असे म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. याचा अर्थ आपल्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक सिस्टिम मध्ये काहीतरी दोष आहे असे वाटते. कुटुंबातील एखादा मुलगा परदेशात गेला की परत येण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे […]

मिशन मैत्री : नियोजित, कार्यक्षम, शिस्तबद्ध ऑपरेशन

नेपाळची राजधानी काठमांडू येथे झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि मनुष्यहानी झाली आहे. सुमारे १० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. याशिवाय, हजारो इमारती, रस्ते, पूल, वीजपुरवठा, पाणीपुरवठा यांसारख्या महत्त्वाच्या सार्वजिक सुविधा भूकंपामध्ये उद्ध्वस्त झालेल्या आहेत. यामुळे नुकसानीचा आकडा येणार्‍या काळामध्ये वाढणार आहे. या भूकंपानंतर नेपाळमध्ये सर्वात पहिली मदत (नेपाळ सरकार तयार […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..