नवीन लेखन...

डिसेंबर १७ : पहिले भारतीय कसोटी शतक

 

 

१७ डिसेंबर १९३३ रोजी कसोटी सामन्यांमधील भारतीयाचे पहिलेवहिले शतक आले. ज्या फलंदाजाने सर्वप्रथम भारताकडून तीन-अंकी धावसंख्या गाठली त्या फलंदाजाचा हा पदार्पणाचा सामना होता. सामना होता इंग्लंडविरुद्ध बॉम्बेच्या जिमखाना ग्राऊंडवर आणि तो फलंदाज होता लाला अमरनाथ. (तपशिलासाठी पहा : फ्लॅशबॅक ११ सप्टेंबर)

 

पदार्पणाच्या कसोटीत शतक नोंदविण्याची कामगिरी आजवर बारा भारतीयांना जमलेली आहे :

 

<१. लाला अमरनाथ

<२. दीपक शोधन

<३. ए जी कृपालसिंग

<४. अब्बास अली बेग

<५. हनुमंत सिंग

<६. गुंडाप्पा विश्वनाथ

<७. सुरेंदर अमरनाथ

<८. मोहम्मद अझरुद्दीन
पहिल्या डावात ११० धावा. पुढच्या सलग दोन कसोट्यांमध्येही शतके. एकूण ९९ कसोट्यांमधून २२ शतके.

 

<९. प्रवीण आमरे

<१०. सौरव गांगुली

<११. वीरेंदर सेहवाग

<१२. सुरेश रैना

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..