नवीन लेखन...

सुविचार : जगातिल सर्व कंपन्या मोठ्या आहेत, आपण केव्हा मोठे होणार !





चे सर्व

ला करू शकता.

म्हणजे

AYUSHYMAN BHAV

निक्श ( रिवाड मुल्य किंमत
३०६०० l

जर आपण सर्वसामान्यपणे एजंटकडे जाऊन आपले सर्व विम्याचे व्यवहार करीत असतो पण यातून आपणास कसलेही उत्पन्न मिळत नाही व तशी अपेक्षाही करता येत नाही व आपण शेवटपर्यंत एक ग्राहकच राहतो. तसे पाहिल्यास २५ वर्षे म्हणजे आपले पूर्ण आयुष्यच आपण कसलाही व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता व अन्य उत्पन्नाचे कसलेही फायदे नसताना एजंटकडे व्यवहार करीत असतो. पण हाच व्यवहार जर आपण वरील प्रक्रियेप्रमाणे केल्यास आपल्याला आयुष्यभर धनप्राप्ती, सुख, ऐश्वर्य व सर्व प्रकारची सुख-साधने लाभू शकतात, हे आपणास सहज लक्षात येते. जरी आपण एखादी अन्य पॉलिसी काढलेली असेल किंवा अन्य क्षेत्रात गुंतवणूक केलेली असेल तरीही एक अतिउत्कृष्ट उत्पन्नाचे साधन म्हणून आपण या प्रक्रियेचा जास्तीत जास्त आर्थिक फायदा आपणास करून घेता येईल व कदाचित एक महान व्यावसायिक होण्याचे आपले स्वप्न साकार होईल. किमान रोजच्या जीवनात कराव्या लागणार्‍या आर्थिक तडजोडींपासून आपली मुक्तता होईल व अतिशय सुखी असे दैनंदिन जीवन आपण जगू शकाल. म्हणून अतिशय सहज व सोपा पण संपूर्ण जीवनाचा

कायापालट करू शकेल असा एक निर्णय आपण लवकरात लवकर करावा ही नम्र विनंती.

महिना / काळ पॉलिसींची संख्या
१६
३२
६४
१२८
२५६
५१२
१० १०२४
११ २०२८
१२ ४०५६
१३ ८११२
१४ १६,२२४
१५ ३२,४४८
१६ ६४,८९६

— हेमत नातेकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..