नवीन लेखन...

श्री त्र्यंबकेश्वर


याविषयी कथा अशी – एकदा गौतमऋषींच्या हातून चुकून गोहत्या झाली. या हत्येचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी भगवान शिवाची प्रार्थना केली असता शंकराने मृत गाय तर जिवंत केलीच पण त्यांनी प्रकट केली व ब्रह्म, विष्णूसह महेश तेथेच ज्योतिर्लिंगाच्या स्वरुपात राहिले. हे ज्योतिर्लिंग खरोखर आगळेवेगळे आहे. कारण इथली पिंड साळुंकेश्वर नसून एका खोलगट भागात अंगुष्ठाप्रमाणे तीन लिंग आहेत. त्यांनाच ब्रह्मा, विष्णू व महेश असं म्हणतात. गंमत म्हणजे फक्त शिवाच्याच पिंडीवर पाणी सारखे झिरपत असते. हे तीर्थ नाशिक जिल्ह्यात आहे.

— मराठीसृष्टी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..