नवीन लेखन...

वाक्यात स्वल्पविरामाचा नक्की उपयोग काय?



एकदा ना. सी. फडके प्र. के.अत्रेंना म्हणाले, “वाक्यात स्वल्पविरामाचा नक्की उपयोग काय?” अत्रे म्हणाले, ” योग्य वेळ आली की मी ते तुम्हाला सांगीन.”

त्यानंतर लवकरच फडकेंच्या पत्नीला अत्रे भेटले असताना अत्रे म्हणाले,”मी तुझा नवरा तू माझी बायको आपण सिनेमाला जाऊ या.”ही गोष्ट अर्थात लगेच फडकेंच्या कानावर आली, आणि त्यांनी अत्रेंकडे त्याबाबत खुलासा मागितला.

अत्रेंनी स्पष्टीकरण दिले ते असे:”अहो, मी म्हटले होते ‘मी, तुझा नवरा, तू, माझी बायको, आपण सिनेमाला जाऊ या.’

— मराठीसृष्टी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..