नवीन लेखन...

मौन

तुझ्या मौनाने सारं काही सुरळीत होणार असेल तुलाही बरं वाटणार असेल, तर………………. माझा विचार न करता, तू मौनच बाळग मी सुद्धा कधीच विचारणार नाही मला सवय आहे केवळ मन मारुन जगण्याची आपल्या भावना कोंडून ठेवण्याची संसाराच्या ओझ्याखाली दबून जायची अगदीच जमलं नाही तर ………….तरतुझ्या आठवणींमध्ये गढून जायची, तुझ्या प्रितीचा शिडकावा, तुझ्या मैत्रीचा शिडकावा जिथे जिथे बरसे, तिथे तिथे नंदनवन फुलेल पण ………..प्रीतीच्या भरारीसाठी, भावनांचा ओलावा, मनाचा हळवेपणा नसेल तर…………………दगडांवरती पेरलेले ते प्रीतीचं बीज करपून जाईल. आणि मग चैतन्यहीन साम्राज्यात, मला जगता येणार नाही आणि म्हणूनच सांगते……………….तुझ्या मौनाने, तुला खरोखरच बरं वाटणार असेल तर माझा विचार न करता, तू मौनच बाळग.

— सुषमा एडवण्णावर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..