नवीन लेखन...

विश्रब्ध

मनाची शांतता जगातल्या त्रासदायक गोष्टींनी बिघड़ली की तेवढ्यापुरती तूझी मुर्ती दृष्टिआड़ होते. मग अशावेळी ड़ोळे मिटून फोटोतल्या तूला मनाच्या जगात बिलगावं . पाणी दूधड़ी भरून वाहू द्यावं .या पाण्यातच तर आयुष्य वाहून गेलंय. जसं पाण्याला मागे वळता येत नाही .तसचं आयुष्यालाही नाही. किती छान झालं असतं जर आयुष्याला मागे वळविता आलं असतं तर ….विझलेले आतले निखारे आणी एकाकी पण………पोखरलं नसतं मन ….तूझं ,माझं आणी प्रत्येकाचं च ……हो की नाही ? मला न कधी कधी वसुंधरेचा फार हेवा वाटतो. तिला कसं पुन्हा नव्याने अंकूरण्याचे वरदान आहे. तसे आपल्याला का नाही? जे जे म्हणून हातचे सुटून गेले ते ते पून्हा नव्याने जगता आले असते. एकाच जन्मी पूनर्जन्म ……झाड़ासारखा …..नवी पालवी ,नवी स्वप्ने ,नवी नाती ……..पण तू मात्र कायम तोच …..विश्रब्ध ….

© वर्षा पतके थोटे
17-01-2019

Avatar
About वर्षा पतके - थोटे 12 Articles
मी लघू कथा,कविता ,ललित ,लेख इत्यादी साहीत्यातील लेखन प्रकार लिहीते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..