नवीन लेखन...

वातावरण आयुष्याचे

छान चाललंय सगळं आपलं,

फक्त थोडंसं वातावरण तापलं,

गंमतीने आयुष्याच्या नावेमधलं,

हळूच स्मृतींच गाठोड मापलं…

इतभर सुख गोड मानलेलं,

पुरतं हसण्याचं मनी ठाणलेलं,

सांगा! आडव्या-तिडव्या आयुष्याचं,

गुपीत तरी कोणी जाणलेलं?

झुकझुक गाडी अन् वाऱ्यासारखं ,

आयुष्य भूरर्कन निघून गेलं,

रेसलींगच्या या वाटेवरती,

नेहमी भेटलं सारख्यास वारखं…

तूं तू – मी मी करता करता,

नात्यांचा धागा झीजुन गेला,

आपलेपणाचा काळा शालू,

माणुसकीने पांघरलेला……

– श्वेता संकपाळ (१७-०७-२०१८)

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..