नवीन लेखन...

बाबूंचे अच्छे दिन आले

बाह्य दिल्लीत राहणारे काही बाबू जाणा-येण्याचा वेळ ही ८ तासात सामावून घायचे. आता कार्यालयात १० तास काम करावे लागतो आणि शिवाय जायला यायला दीड-दोन तास लागतातच. १५ मिनिटे उशीर झाला कि अर्धी सुट्टी कट. असे हे बाबूंचे अच्छे दिन सुरु झाले आहेत
[…]

लोकशाहीच्या वल्गना

बाप केंद्रात,मुलगा राज्यात,

जिल्हा परिषदेत नातू असतो.

कुणी म्हणायला गेले तर

जनकल्याण हाच हेतू असतो.
[…]

गणरायाची सूचकता (वात्रटिका)

गणरायाची सूचकता (वात्रटिका)

पॊटापासून डोळ्यांपर्यंत

एक एक अर्थ दिसला जातो !

सुपाएवढे कान असल्यामुळेच

डॉल्बीचा आवाज सोसला जातो !!
[…]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..