नवीन लेखन...

शेतकरी विजयाचे कारण

शेतकऱ्यांवर आलेलं संकट हे राजकीय नेत्यांच्या विजयाचे कारण बनू शकते. त्यांचे मदत कशे करायचे हे सोडून सरकार विरोध शेतकऱ्यांना भडकविण्याचे काम विरोधी पक्ष करीत आहे. त्याने काय शेतकऱ्यांचे संकट कमी होईल नाही ना मग आजपर्यंत शेतकरी वर्गावर लक्ष देणार सरकार जन्माला आले नाही आजची वस्तुस्थिती आहे म्हणूनच शेतकरी वर्ग आत्महत्या करणे पसंत करीत आहे ज्यांच्याकडे पन्नास वर्षे सता होती ते शेतकऱ्यांना मार्ग दाखवू शकले नाही आणि चार वर्षे झाले सत्तेत येऊन या सरकार कडून अपेक्षा मोठ्या करतात मग का शेतकरी वर्ग या फसव्या जाड्या मध्ये फस्त आहे नोट बंदीचा विषय घेऊन नाचत आहे तो त्रास सामान्य जनते पेक्षा जास्त काँग्रेस नेत्यांना झाला कारण लपविलेला त्यांचा पैसा निकामी झाला शेतकऱ्यांना त्रास होण्यासाठी येवला पैसा येणार कुठून आजहीसत्तेत तुम्हीच असते जर तुम्ही सामान्य जनतेकडे लक्ष दिले असते तर पद यात्रा काडून काही तुम्हची जनतेला कीव येणार नाही कारण तुम्ही पण शेतकऱ्यांचा पायवा बनू दिला नाही अहो हे शेतकऱ्यांना कडतात हो तरी पण ते कायदा हातात घेत नाही त्यांना माहीत आहे की काही भ्रष्ट नेत्यामुळेच आम्हाला त्रास होत आहे त्यांना देशावर प्रेम आहे तुम्हच्यावर नाही

लेखकाचे नाव :
7038809476
लेखकाचा ई-मेल :
narendranakle3@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..