नवीन लेखन...

शांत सागरी कशास…. तीन वर्षांनंतर

शांत सागरी कशास उठविलीस वादळे?……….. शांत सागरी कशास उठवतोस वादळे?
गायिले तुवा कशास गीत मन्मनातले?…………. भांडुन भांड्यावर भांडे कशास आदळे?

काय हे तुझ्यामुळे……………………… पहा किती तुझ्यामुळे
देहभान हरपले………………………… गृहशांतता हरपते
युगसमान भासतात आज नाचरी पळे………….. युगसमान भासतात क्षण एकैक त्यामुळे

अमृतमधुर बोल एक…………………….. खडाजंगी बोल तव
श्रवणि जो न पाडिलास…………………… श्रवणि माझ्या पाडतोस
अधिरता भरे जिवात केवढी तयामुळे………….. भयभीती मनी भरे केवढी तयामुळे

स्वर्ग कल्पनेतला……………………….. स्वर्ग कल्पनेतला
येइल कधि भूतला………………………. केव्हाच विरुन पार गेला
दिवसरात्र अंतरात आस ही उचंबळे…………… दिवसरात्र अंतरात त्रस्तता उचंबळे

– संजीवनी मराठे………………………. – आकाश विहारकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..