नवीन लेखन...

रामदास नवमी – माघ कृष्ण

माघ कृष्ण नवमी रोजी समर्थ रामदास स्वामींनी आपला अवतार संपविला. तेव्हापासून या नवमीला रामदास नवमी असे म्हणतात.

अवतार समाप्तीची वेळ जवळ आलेली पाहून शिष्यांची व्याकुळता ओळखून समर्थांनी जे उद्गार काढले ते आज आपल्या सर्वांनाच मार्गदर्शक आहेत.

माझी काया आणि वाणी । गेली म्हणाल अंतःकरणी ।

परिं मी आहे जगजीवनी । निरंतर ।

आत्माराम दासबोध । माझे स्वरुप स्वतः सिद्ध ।

असतां न करावा हो खेद । भक्तजनी ॥

विद्याधर करंदीकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..