नवीन लेखन...

जातीच्या पल्याड …

गोचिड जसा जनावराचे रक्त पितो
तसे माझ्या देशाचे रक्त पीतेस
रक्त पिऊन तर्र ..झिण्गाट झालीस …

सोड ना आता तरी आमचा पिच्छा
किती दिवस छळणार आहेस
तूझच वेसण लागलय आख्ह्या देशाला ..

तू जल्मताच आम्हाला चिटकटेस
सोडून जातात ग नाती – गोती
पण तू मेल्यानन्तरहि पीछ्या सोडत नाहीस
मी मेल्यानंतर माझ्या मुलाला चीतकतेस ..

जुळलेल्या मनाची ताटातूट करतेस
खूलण्या आधी संसार त्यांचा
तूझ्यामूलेच ग त्यांना सम्पवले जाते …

आज मी तुला कळकळीने सांगतोय
बंद कर तुझा हा रक्तरंजित खेळ
आता नाही चालू देणार तुझी मनमानी
लढण्यास सज्ज झालो मी
हातात घेऊन लेखणी ….

— दत्तात्रय मगर
https://www.facebook.com/datta.magar.35

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..