नवीन लेखन...

गारठता गारवा

कविवर्य सौमित्र यांची माफी मागून.. विडंबन.

थंडी जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं…
दरवर्षी लग्नाचं स्वप्न उबदार मनात दाटतं.
तरी भावना चाळवत राहतात.
मन चाळवत नाही.
या एकांतात सिंगलतेशिवाय कुणीच बोलत नाही.
इतक्यात एखादी सुंदर ललना नजरेसमोर येते..
इतक्यात एखादी सुंदर ललना नजरेसमोर येते…
आपण पाहत नसलो तरी पदर नीट घेते.
नवरा तिचा जाडा, टकला डोळे वटारून बघत राहतो…
आपण फक्त डोळे झाकून हात चोळत जगत राहतो.
संध्याकाळ टळून रात्रीचा सुरू होतो पुन्हा खेळ…
आपल्या शिकोटीत शिरत राहते गार गार कातरवेळ.
चक्क डोळ्यांसमोर मित्र लग्न करून येतो.
दरवर्षी देव आपली अशी का परीक्षा घेतो.?

दत्तात्रय श्रीकांत गुरव 
मोबा. -8605523618

आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुप 

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 346 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..