नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

मनाची शुध्दी

एकदा गौतम बुध्दांकडे काही व्यापारी लोक जातात आणि त्यांना म्हणतात की हे तथागत आम्ही तिर्थयात्रेस जात आहे आम्हाला आशिर्वाद द्या. त्यावेळी बुध्द त्यांच्याकडे एक एक कडुनिंबाची काडी देतात आणि त्यांना सांगतात की, जिथे जिथे तुम्ही तिर्थस्नान कराल तिथे तिथे या कडुनिंबाच्या काडीलासुध्दा आंघोळ घाला आणि शेवटी माझ्याकडे घेवून या. बुध्दांनी सांगीतल्या प्रमाणे स्वता तिर्थस्नान केल्यानंतर काडीला […]

आमच कोकण

From the time line of श्रीनिवास चितळे अनुपमा —“काका ,मी आधीच तुम्हाला सांगून ठेवते कि मला लग्नानंतर पुणे सोडून कुठेही जायचं नाही ,नो कर्जत ,नो कोकण ,नो मुंबई .” “अग तू कुठे बघितल आहेस का ? कोणी आवडलाय का ? मला सांग हवतर मी जाऊन विचारतो . “तस काहीही नाहीये काका ,पण मला पुणे सोडायचं नाही […]

अपेक्षा

आज आईचा रागरंग जरा वेगळाच भासला, तिने बाळाला जवळ बोलावले व गप्पा मारता मारता सहज प्रश्न विचारला, “बेटा मला सांग, कसे रे फेडशील पांग या माउलीच्या कष्टाचे? तुला जन्म देताना मरण यातना भोगल्या, तुला वाढविताना रात्रींचा सुध्दा दिवस केला. तुझ आजारपण, पडण, रडण, दुखण, भरवणं, शिकवण काय काय नाही केल. स्वत:च जगणंच विसरले मी.” मुलगा म्हणाला, […]

इंदौर

जन्माला यावं आणि एकदा तरी इंदौरला जाऊन सराफा आणि ५६ दुकानांच्या पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घ्यावा… ते जर जमलं नाही तर आपलं आयुष्य फुक्कट वाया गेलं असं समजावं आणि धोकटी खांद्याला अडकवून वाट चालायला सुरुवात करावी… पैलं म्हणजे इंदौरी पोहे… कोथिंबीर, बारीक इंदौरी शेव, ओलं खोबरं आणि डाळिंबाचे दाणे पसरलेले… नंतर विकास स्वीट्सची टमटमीत फुगलेली एक दाल […]

एक निरागस मुल

“मामाचं गाव” “आजोळ” अशी नावं रिसॉर्टला दिली म्हणजे एक विशिष्ट, टिपीकल ग्राहकवर्ग हुकमी आकर्षित होतोच होतो…कोकण किंवा विदर्भ-खानदेशातील गावं सोडून जमाना झालेली, मुंबई-पुण्यात सेटल झालेली, वीकऐंडला हाफपॅन्ट घालून फिरणारी मंडळी…आपल्या मुलांना आपल्या बालपणीच्या आठवणी सांगून त्या अनुभवाच्या जवळपास नेण्याचा आटोकाट प्रयत्न करणारी, तुटलेल्या नात्यांचे धागे जोडण्यासाठी धडपडणारी अशी ही निरागस मंडळी असतात…अशा रिसॉर्टवर जाण्यासाठी हजारो रुपये […]

तात्याराव विनायक दामोदर सावरकर

वय ३० वर्षे: शिक्षा, ५० वर्ष जन्मठेपेची काळ्या पाण्याची… कालावधी १९११ ते १९६०, म्हणजे सुटकेचे वय ८० वर्षे फक्त! आणि हा माणूस कोर्टात म्हणतो: Are you sure that British will rule India upto 1960? कसं काय माणूस म्हणायचं ह्याला… तिकडे फ्रांस सरकार हैराण, इंग्रजांनी आपल्या किना-यावरून माणूस पकडून नेला ते प्रकरण निस्तरताना… सगळ्यांनी “असं कसं झालं? […]

पुण्यात राहण्यासारखे सुख नाही

भल्या पहाटे पाच वाजता स्वता:ला लोकलच्या दांङयाला लोंबकळुन घेणाऱ्या मुंबईकरांपुढे दिवसाचे अनेक प्रश्न उभे असतात । पावसामुळे उशीर होईल का? घरा पासून ते आॅिफस पर्यंत असाच पाऊस राहिला तर परत घरी कधी पोहचू पुणेकरांपढे मात्र दोनच मोठे प्रश्न असतात मिसळ संपणार तर नाही ना? आणि चितळेंचे दुकान बंद होईल का? पुणे …. फक्त पुणे ! वो […]

वकील जातचं लय चतूर

वकील जातचं लय चतूर प्रसंग – काल सकाळी… स्थळ – सांगली स्टेशन… फस्ट क्लास ए.सी. बोगीत आपला एक वकील एकटाच. कोल्हापूर जवळ असल्याने बोगी जवळपास रिकामी… एक स्त्री त्यांच्या कंपार्टमेंट मध्ये आली… “तुमच्या जवळचा सगळा किंमती ऐवज काढा नाही तर मी आरडा ओरडा करेन की तुम्ही माझी छेड काढली म्हणून !!” वकीलांनी साहेबांनी शांतपणे कागद पेन […]

1 433 434 435 436 437 525
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..