प्रदूषित पाणी प्यायल्यामुळे काय अपाय होतात ?
स्वच्छ, शुद्ध पिण्याचे पाणी ही पृथ्वीवरच्या प्रत्येक सजीवाची मूलभूत गरज आहे. तरीही असे आढळून आले आहे की, जगात आज अनेक लोक शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत. म्हणूनच दूषित पाण्यामुळे पसरणाऱ्या रोगराईचे प्रमाण वाढतच आहे. पाण्याचे प्रदूषण मुख्यतः सूक्ष्म जिवाणू आणि रासायनिक टाकाऊ पदार्थांमुळे होते. हानीकारक सूक्ष्म जिवाणूंमुळे ज्या ठिकाणी पाणी दूषित होते त्या ठिकाणी आतड्याचे रोग जसे […]
