नवीन लेखन...

आहारातील बदल-शाकाहारच ! – भाग ४

पाला तो पालाच. फक्त एक दिवस जिवंत राहू शकतो. त्यामुळे रोज खावा लागतो. आणि जो स्वतः जिवंत राहू शकत नाही, तो माणसाचे आयुष्य शंभर वर्षे कसे वाढवणार ? पालेभाज्या या चोथा जास्त, पचायला जड, पोषणमूल्य कमी आणि जवळपास ऐशी नव्वद टक्के पाणीच अश्या (अव)गुणाच्या आहेत. जे काही दहा वीस टक्के चांगले गुण दिसतात, तेही काही कामाचे […]

आहारातील बदल-शाकाहारच ! – भाग ३

आपल्याला चुकुन खूप राग आला तर आपण सहजपणे काय म्हणतो ? “कच्चा चबा के खा जाऊंगा” याचा दुसरा अर्थ असा होतो की, आपल्या भावना बदलल्या की राग येतो. जेव्हा राग येतो तेव्हा भावना तीव्र असतातच, पण त्या आणखीन तीव्र होण्यासाठी कच्चं खाण्याची भाषा केली जाते. याचा अर्थ असा आहे, की कच्चे अन्न खाऊ नये. भावना बदलतात. […]

आहारातील बदल-शाकाहारच ! – भाग २

जेवण शाकाहारीच आहे, पण त्यातही किती विविध छटा दिसतात ना ? सात्विक राजसिक तामसिक इ.इ. आपण घेत असलेल्या आहारांचा गुणाशी काहीही संबंध असतच नाही, ही ऋषीमुनींनी केलेली थापेबाजी आहे, असे काही जणांना वाटते. पण वास्तवात असे नाही. बाजारात हाॅटेलमधे मिळणारे अन्नपदार्थ आणि घरात तयार होणारे अन्न यात फरक नाही ? घरात आईने केलेले पदार्थ आणि हाटेलातील […]

आहारातील बदल-शाकाहारच ! – भाग १

अनेकांच्या मनात नको त्या शंका, नको त्या वेळी उद्भवतात. आणि स्वतःच गुंता वाढवित जातात. झाडांच्या फळे, फुले, पाने, बीया, इत्यादीमध्ये म्हणे जीव असतो, मग ते शाकाहारी लोक कसे खातात ? मुळात शब्दामधेच लोचा आहे. वनस्पतीना जीव नाही असं कुठं कोण म्हणतंय ? सजीव निर्जीव माहीत आहेच सर्वांना. प्रचलीत शब्द शाकाहारी आणि मांसाहारी असे आहेत. जीवाहारी असा […]

आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी – भाग १५

कधी संपणार हे मांसपुराण असे वाटत असेल ना ? पण काय करणार ? आहार हेच औषध असल्याने दुसऱ्या कोणत्याही औषधाशिवाय जगायचे असेल तर मूळ कारण नष्ट व्हायला नको का ? निदान त्याच्यापर्यंत पोचले तर पाहिजे. भारतातल्या मानसिकतेचा आणि गरजांचा विचार करणारे पुणे येथील सुप्रसिद्ध डाॅक्टर कल्याण गंगवाल यांचे नाव घेतल्याशिवाय रहावत नाही. शाकाहारच का ? या […]

आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी – भाग १४

संडे हो या मंडे रोज खाओ अंडे ची जाहीरात आपण बघतो. अंडी खा, अशी जाहीरात का करावी लागते ? कारणही तसेच आहे.अंडे हे शाकाहारीच आहे, असेही सांगितले जाते. अंडे चांगले की वाईट, अंडे आरोग्य वाढवते की कोलेस्टेरॉल? यापैकी कशाचाही संदर्भ न देता, अंडे हे शाकाहारीच आहे, त्यात जीव नसतो, अशी जाहीरात करणे हा बुद्धी भेद करण्याचा […]

आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी – भाग १३

दूध न देणारी गाय, शेतीसाठी निरूपयोगी ठरलेला बैल, शेरडू न देणारी शेळी, रेस हरणारा घोडा, यांना पोसून काय उपयोग? असा विचार करणारी पिढी भारतात जन्माला येतेय. हे संस्कारवान भारतीय संस्कृतीचे दुर्दैव नव्हे काय ? मग आईबाबांना देखील वृद्धाश्रमात टाकायला यांना लाज वाटेनाशी होतेय…. ……आणि यात गैर ते काय ? …….पोराच्या बोटाला धरून पाळणाघरात नेणाऱ्या आईबाबांना नंतर […]

आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी – भाग १२

पशुंना मारताना कधी बघीतलंय ? त्यांच्या डोळ्यात कधी डोळे घालून पाहिलंय ? डोळ्यात येणारे अश्रु, मृत्युची दिसत असलेली भीती, ज्यांचा नंबर आता कापण्यासाठी लागणार आहे, त्यांची होणारी घालमेल कधी दिसलीच नाही का ? कल्पना करून बघूया, त्यांच्या जागी आपण असतो तर ? आपल्या मनात मारणाऱ्याविषयी किती घृणा निर्माण झाली असती ? हे इमोशनल ब्लॅकमेलींग नाहीये, पण […]

आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी – भाग ११

प्राण्यांचे मांस मिळवणे आणि खाणे एवढीच ही इंडस्ट्री नाही. तर याही पुढे जात पुढील मनीमेकींग सुरू झाले. भारतीय संदर्भ, भारतीय जीवनपद्धती, भारतीय संस्कार, भारतीय ग्रामीण मानसिकता यांच्यावर आघात करणारे आक्रमण घाऊक मांस उत्पादकांनी सुरू केले. निव्वळ मांसाच्या किंवा अंड्यांच्या विक्रीतून आवश्यक तो फायदा होत नाही हे लक्षात आल्यावर बायप्राॅडक्टस कसे तयार करता येतील, याची विक्री योजना […]

दातांची काळजी – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

दातांचे महत्व – आहारातून उदरात जाणारा अन्नाचा प्रत्येक कण शरीराला पोषण देणारा असतो. अन्न चावल्याने त्यावर सर्वप्रकारच्या पाचक स्रावांचे सुयोग्य संस्कार होऊन शरीराला पोषण मिळते. ह्या प्रक्रियेत सर्वात पहिली जबाबदारी असते दातांची. अर्थात ह्यासाठी दातांचे आणि त्याचबरोबर हिरड्यांचे स्वास्थ्य उत्तम असणे नितांत गरजेचे आहे. “एक घास बत्तीस वेळा चावावा” हा वाक्प्रचार ह्यातूनच रूढ झाला आहे. अन्न […]

1 41 42 43 44 45 52
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..