आहारातील बदल भाग ५४ – चवदार आहार -भाग १५
रस्साभाजी मधे रस्सा महत्वाचा ! ग्रेव्ही महत्वाची. त्यातले पदार्थ बदलले की परिणाम बदलणार . जसं कोणत्याही भाजीतले पाणी हे वात वाढवणारे असते. पण पाण्याशिवाय, केवळ परतून किंवा वाफेवर, ज्या भाज्या बनवल्या जातात, त्या वात वाढवत नाहीत. पण पाणी घालून शिजवलेल्या भाज्या वात वाढवतात. जसं बटाटा हा वात वाढवतो. म्हणजे बटाटावडा करताना बटाटा जसा शिजवला जातो […]
