कल्याणवृष्टिस्तव – ८
कल्पद्रुमैरभिमतप्रतिपादनॆषु कारुण्यवारिधिभिरम्ब भवत्कटाक्षैः । आलॊकय त्रिपुरसुन्दरि मामनाथम् त्वय्यॆव भक्तिभरितं त्वयि बद्धतृष्णम् ॥ ८ ॥ आई जगदंबेच्या कृपाकटाक्षाचे वैभव सांगतांना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणत आहेत की दृष्टीनेच या जगात सर्व काही प्राप्त होऊ शकते. आई सर्वकाही देते पण त्यासाठी आपण तिचे भक्त असणे अपेक्षित आहे. अभिमत- साधकाला, भक्ताला, उपासकाला, जे जे हवे असते ते. […]