नवीन लेखन...
Avatar
About (वैद्य) सुविनय दामले
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

याला जीवन ऐसे नाव भाग १

जीवन म्हणजे पाणी. आजपासून पाण्यावर चर्चा सुरू करू. कारण पाणी कसे प्यावे, किती प्यावे, यामधे बरीच मतमतांतरे आढळतात. ग्रंथामधे जे संदर्भ आले आहेत, त्या अनुषंगानेच माहिती पुरवली जाईल. जे व्यवहारात दिसते आणि ग्रंथात आहे, त्यानाच आपण आधार मानूया. ग्रंथ कोणते ? आयुर्वेदाचे सर्वाना सहज समजतील, असे ग्रंथ म्हणजे अष्टांग संग्रह आणि अष्टांग ह्रदय. म्हणून आपण हे […]

आहाररहस्य-बदललेला आहार भाग ७५

विरूद्ध आहार ही संकल्पना फक्त आयुर्वेदात सांगितलेली आहे असे मला वाटते. दोन विरूद्ध गुणाचे पदार्थ एकत्र करून खाऊ नयेत. म्हणजे दूध आणि फळे, दूध आणि मासे, दूध आणि मीठ इ.इ. आता हे बहुतेक सर्वांना माहिती आहे. पण गाडी योग्य मार्गावर वळत नाही. हाच बदललेला आहार. चहातून चपाती खाणे, केळ्याची शिकरण खाणे, माश्यांचे जेवण झाले असले तरी […]

आहाररहस्य-बदललेला आहार भाग ७४

यहा सब कुछ चलता है ! पंजाबमधे मोदक, केरळमधे डाल बाटी, गुजरातमधे रस्सम, कलकत्याला पुरणपोळी, कसं विचित्र वाटते ना ऐकायला सुद्धा ! पण महाराष्ट्रात, सब कुछ चलता है मक्के की रोटीपासून, सर्व डोसाआयटम, रोसगुल्ला, मख्खनवाला, बिर्याणी, पासून थाई, मेक्सिकन, इटालीयन, चायनीज पर्यंत सर्व पदार्थ घराघरात सुद्धा बनवले जात आहेत. ते एवढे अंगवळणी झाले आहेत, कि ते […]

आहाररहस्य-बदललेला आहार भाग ७३

अस्सल भारतीय बैठकीची पंगत बदलली. जमिनीवर मांडी घालून जेवायला बसणे आपण विसरून गेलो आहोत आणि टेबलखुर्चीचा वापर करणे प्रेस्टीजीयस वाटू लागले आहे. काहीजणांना खाली बसताच येत नाही, त्यांच्या या सवयी विषयी मला बोलायचेच नाही. पण त्यांच्यावर ही वेळ का आली, ती वेळ आपल्यावर येऊ नये, याचे परिक्षण तरूण पिढीने करावे. आज सर्व घरांमधे, हाॅटेलप्रमाणेच काटकोनात बसून […]

आहाररहस्य-बदललेला आहार भाग ७२

शाळेत जाताना पाण्याच्या बाटल्या किती पालकांनी नेल्या आहेत ? मला तर आठवतच नाही. कधी न्यावीच लागली नाही. शाळेत स्टीलचे पिंप ठेवलेले असायचे. खेळून झाले की, धावत पहिल्यांदा जाऊन पिंपातले पाणी पिण्याची मजा काही औरच होती. संपली ती मजा ! घरचा डबा नेला असला तरी पाणी शाळेतलंच ! मला आठवतंय, पाण्याची बाटली फक्त वार्षिक सहलीच्या वेळी कपाटावरून […]

आहाररहस्य-बदललेला आहार भाग ७१

आहारातील बदल आपण किती मान्य करायचे किती अमान्य करायचे, किती बदलांना अंगवळणी पाडायचे, कितींकडे दुर्लक्ष करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण जेवढे नैसर्गिक अन्नापासून लांब जाऊ, तेवढे आरोग्यापासून देखील लांब जात चाललो आहोत. माणसाचे आयुष्य विज्ञानाच्या, उपकरणांच्या सहाय्याने वाढले असेलही, पण केवळ संख्यात्मक दर्जा वाढवणे महत्वाचे नसून, जगण्याच्या गुणात्मक दर्ज्यात वाढ किती झाली आहे हे […]

आहाररहस्य-आहारातील बदल भाग ७०

बदललं, सारंच बदललं. ते गोरे इंग्रज काय येऊन गेले, तथाकथित स्वातंत्र्य आम्हाला देऊन गेले पण जाताना आमचे भारतीयत्व घेऊन गेले. आमची सर्व दिनचर्या बदलली, रात्रीचर्या बिघडली, ऋतुचर्या ही बिनसली, आचार बदलला विचार बदलला उच्चार ही बदलला आहार बदलला विहार बदलला जीवनाकडे पाहाण्याचा दृष्टीकोनच बदलला. एवढा बदलला कि आपण बदलतोय, बदललोय हे कधी लक्षातही आलेलं नाही. आपल्या […]

आहारातील बदल भाग ६९ – चवदार आहार भाग ३१

आपणाला मोसंबी खायला दिली तर आपण एका दमात, बसल्या बैठकीला किती मोसंबी खाऊ शकतो ? एक. दुसऱ्या कोणी प्रेमाने सोलून दिली तर…. दोन अडीज मोसंबी. यापेक्षा जास्त खाल्ली जाणारही नाहीत. आणि हल्ली कोणाचे एवढं प्रेम ऊतु जाणारही नाही ! पण मोसंब्याचा ज्युस (रस ) काढून दिला तर ? एक ग्लास अगदी सहज. आग्रहाने, स्पेशल कोणी आणून […]

आहारातील बदल भाग ६८ – चवदार आहार भाग ३०

चव समजण्यासाठी जीभ हा एक अतिशय महत्वाचा अवयव आपल्याला त्याने दिलेला आहे. त्याचा यथायोग्य वापर आपल्याला करता आला पाहिजे. चव कळण्यासाठी लाळ पण तेवढीच आवश्यक आहे. जेवढा वेळ अन्न तोंडात घोळले जाईल, तेवढी लाळ चांगली मिसळली जाईल, परिणाम पुढे पचन सुलभ होईल. आपल्या पोटात काय जाणार आहे. हे चवी मार्फत त्याला आधीच कळत असते. “त्याला” फसवून […]

आहारातील बदल भाग ६७ – चवदार आहार -भाग २९

रसाचा आणखी एक उपप्रकार म्हणजे अनुरस होय. मुख्य चवी बरोबर आणखी एक चव मागाहून जाणवते तो अनुरस. जसे मध खाताना गोड लागतो, पण मध पोटात गेल्यावर जीभेवर एक प्रकारची तुरट चव रेंगाळत रहाते. त्याला मधाचा अनुरस म्हणतात. कोणतेही पदार्थ एकल रस प्रधान असत नाहीत. म्हणजे मध फक्त गोडच असतो असे नाही. अग्निच्या कमी अधिक असण्यामुळे, पंचमहाभूतांच्या […]

1 32 33 34 35 36 46
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..