मेंढ्यांचा मालक
अशी परिस्थिती देशातील सर्वसामान्य जनतेची झाली आहे.. […]
अशी परिस्थिती देशातील सर्वसामान्य जनतेची झाली आहे.. […]
वय ३० वर्षे: शिक्षा, ५० वर्ष जन्मठेपेची काळ्या पाण्याची… कालावधी १९११ ते १९६०, म्हणजे सुटकेचे वय ८० वर्षे फक्त! आणि हा माणूस कोर्टात म्हणतो: Are you sure that British will rule India upto 1960? कसं काय माणूस म्हणायचं ह्याला… तिकडे फ्रांस सरकार हैराण, इंग्रजांनी आपल्या किना-यावरून माणूस पकडून नेला ते प्रकरण निस्तरताना… सगळ्यांनी “असं कसं झालं? […]
पुणे शहराच्या इतिहासावर एक नजर टाकणारा लेख शेअर करतोय… सन 754 : पुण्याचे नाव होते ‘पुण्य-विजय’ सन 993 : ‘पुनवडी’ हे पुण्याचे नाव पडले. सन:1600 मुळच्या वस्तीला ‘कसबा पुणे’ हे नाव होते. सन 1637 : पुणे शहाजीराजांच्या अंमलाखाली – सोमवार व रविवार पेठा वसवल्या गेल्या. सन 1656 : पुणे शिवाजी महाराजांचे अधिपत्याखाली होते. सन 1663 : […]
भल्या पहाटे पाच वाजता स्वता:ला लोकलच्या दांङयाला लोंबकळुन घेणाऱ्या मुंबईकरांपुढे दिवसाचे अनेक प्रश्न उभे असतात । पावसामुळे उशीर होईल का? घरा पासून ते आॅिफस पर्यंत असाच पाऊस राहिला तर परत घरी कधी पोहचू पुणेकरांपढे मात्र दोनच मोठे प्रश्न असतात मिसळ संपणार तर नाही ना? आणि चितळेंचे दुकान बंद होईल का? पुणे …. फक्त पुणे ! वो […]
भारतीय कुटुंबाची अख्खी महत्ता, गुण वैशिष्ट्ये या रोजच्या डब्ब्यात ठासून भरलेले आहेत असं म्हटलं तर मुळीच वावगं वाटणार नाही ! […]
वकील जातचं लय चतूर प्रसंग – काल सकाळी… स्थळ – सांगली स्टेशन… फस्ट क्लास ए.सी. बोगीत आपला एक वकील एकटाच. कोल्हापूर जवळ असल्याने बोगी जवळपास रिकामी… एक स्त्री त्यांच्या कंपार्टमेंट मध्ये आली… “तुमच्या जवळचा सगळा किंमती ऐवज काढा नाही तर मी आरडा ओरडा करेन की तुम्ही माझी छेड काढली म्हणून !!” वकीलांनी साहेबांनी शांतपणे कागद पेन […]
आपण आज जे काही करतो त्याचा पुढील पिढीवर परिणाम किती आणि कसा होतो […]
पुणेकरांना आपल्या शहराबद्दल वाजवीपेक्षा जरा जास्तच अभिमान आहे, असा एक सूर उर्वरित महाराष्ट्रातील लोक लावतात. त्यात थोडी असूया असते. मग आपापल्या परीने ते पुण्याला दूषणे देण्याचा माफक प्रयत्न करतात, पण त्यात काही अर्थ नाही. कोणी म्हणे पुण्यातले लोक आळशी असतात. दुपारी झोपतात. दुकानं दुपारची बंद असतात. असे आरोप करणाऱ्यांना पुणेकरांचा अप्रतिम हेवा वाटत असतो. त्या भरात […]
एक सदाशीवपेठी चिरंजीव (कधी नाही ते) प्रेमात पडले, आणि प्रेयसीला खालील प्रमाणे पत्र लिहिले. त्यांच्या प्रेमाचा काय निकाल लागला ते पत्र वाचल्यावर लक्षात येईलच! प्रिय xxxxxx, तू मला खूप आवडतेस. मला तुझ्याशिवाय चैन पडत नाही. तु माझी होशील कां? (हो म्हणण्यापूर्वी खालील अटी मान्य कराव्या) १) दूपारी १ ते ४ फोन करु नये. २) परफ्यूम, लिपस्टीक, ड्रेस, […]
जोशी साहेब एकदम कडक ऑफिसर ……………., स्टाफने उशिरा आलेलं त्यांना अजिबात चालायचं नाही. उशिरा येणार्यांनी मश्टरवर उशिर का झाला याचं कारण लिहायचं असा नियम होता त्यांचा…… त्या दिवशी ऑफिसला आल्यावर मश्टर बघून त्यांच डोकं सटकलं……….. तब्बल दहा जणांना केबिनमधे बोलवण्यात आलं…………, सगळे लाइनित खाली मान घालून ऊभे होते. जोशी साहेबांच्या डोळ्यातून अंगार निघत होता आणि त्याची […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions