नवीन लेखन...

मुले हिंसक बनतात तेव्हा…

विषवृक्षाला विषारी फळे येऊ लागली तर त्यात एवढे दचकण्यासारखे काय आहे? जीवनार्थ संपून अनर्थ माजू लागला तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? अजूनही जमिनीची मशागत तर आपणच करतो आहोत ना…!
[…]

एकांत आणि आकांत

अनुबंध म्हणू की पाश

इच्छाच त्या हताश

कच्च्याच वासनांचा

पिकल्याविना विनाश
[…]

मुंबईची दैना

आज मुंबई अस्वस्थ आहे. काय करावे हे तिला सुचत नाही. कसे जगावे हे उमजत नाही. कोणाला सांगावी तिची व्यथा? कोणाकडे मांडावी तिची कथा? जगासाठी ती या देशाची आर्थिक राजधानी आहे. एक महानगरी आहे. पण काय आहे आता तिच्याकडे?
[…]

मल्लीकाताई

मल्लीका शूटींगसाठी स्टेशनवर आली होती. तिला एक भिकारी भेटला आणि पैसे मागू लागला. भिकारीः ताई, एक रुपया द्या. मल्लीकाने त्याला एक हजार रुपये दिले. तिच्या सेक्रेटरीने विचारले, त्या भिकार्‍याला एक हजार रुपये का दिलेस? मल्लीका म्हणालीः पहिल्यांदाच कोणीतरी ताई म्हणाले…… — भालचंद्र हडगे

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..