आयुष्याची तुझ्या फुले
आयुष्याची तुझ्या फुले
[…]
आयुष्याची तुझ्या फुले
[…]
सीता-राम, लक्ष्मी-नारायण, राधा-कृष्ण. मायावादी विद्वान वैष्णवांसमोर गोंधळून जातात. कारण मायावादी जीवाच्या बंधनाच्या कारणांचे विश्लेषण करू शकत नाही.
[…]
एकदा ना. सी. फडके प्र. के.अत्रेंना म्हणाले, “वाक्यात स्वल्पविरामाचा नक्की उपयोग काय?”
अत्रे म्हणाले, ” योग्य वेळ आली की मी ते तुम्हाला सांगीन.”
[…]
एरवी सगळीकडे मिरवणार्या आणि जमिनीपासून दोन बोटे वर चालणार्या मिडियालाही या सरकारबाह्य सत्ताकेंद्राचा तपास करावा असे का वाटले नाही? खा-उ-जा (खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण) हे परवलीचे शब्द बनलेल्या आपल्या देशात लॉबिंग करुन आपले उखळ पांढरे करुन घेणे हीच आपल्या विकासाची व्याख्या झाली आहे का? आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे या देशातील तथाकथित बोलघेवड्या मध्यमवर्गाने आजतागायत यापैकी एकही प्रश्न कसा उपस्थित केला नाही?
[…]
१) आर्टिक समुद्रातील बर्फ वितळणे त्यावर वैज्ञानिकांचा अंदाज असा आहे कि जर वितळनारया बर्फाची जाडी कमी कमी होत गेल्यामुळे जागतिक उष्णतेचेच्या प्रमाणात वाढ होईल कारण ते सूर्याचे किरणे परावर्तीत कमी प्रमाणात करतील…..
वाचा…..
[…]
या आधीच्या सुरक्षित व अभेद्य पासवर्ड कसा तयार करावा? भाग-१ या लेखात आपण सुरक्षित व अभेद्य पासवर्ड तयार करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते पहिले. आता आपला पासवर्ड सहजपणे लक्षात रहाणारा कसा करता येईल, त्यासाठी कोणती युक्ती वापरायची ते पाहू.
[…]
आपल्या लाडक्या सरकारने म्हणजे आम आदमीचा विचार करणारे सरकार,
[…]
टी. व्ही. आणि केबलवरील मालिका आणि आयटम सॉंग ऐकून, पाहून समाजाची अध्यात्मिक प्रगती होण्याऐवजी अधोगती होत आहे. याची प्रत्येक सुजान नागरिकांनी जाणीव ठेवणे ही काळाची गरज बनली आहे.
[…]
याऐवजी मनुष्याने केवळ भगवान श्रीकृष्णांनाच शरण गेले पाहिजे.
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions