नवीन लेखन...

आठवतो का काळ ही भावनो

आठवतो का काळ ही भावनो?
काय काळ होता राव तो पहाटे पासून गाणी लावायला सुरवात होयची ती रात्री पर्यंत गाणी असायची ,
त्यात नवल वाटायचं ती म्हणजे कलर बगुण कवर बगुण कॅसेट घ्याची आणि ती जपून ठेवायची ,
प्रल्हाद शिंदे यांची गवळणी , दादा कोंडके यांची गाणी , आनंद शिंदे यांची गाणी फिक्स असायची
हिंदी मध्ये अल्ताफ राजा लय फेमस झाला होता नंतर बेवफा सनम ची गाणी, सोनु निगम ची गाणी जबरदस्त असायची ,,,
कॅसेट अडकल्यावर जो आवाज येत असायचं तो एक हसण्यासारखा असायचं , पुन्हा मग हाताची करंगूळी ने कॅसेट गुंडाळा करायचो , जर का कॅसेट खराब झाले तर मग काय त्याथुन रील बाहेर काढायचो बाहेर असलेल्या लाईटच्या वाइर वर फेकायचो
जाम मज्जा येत असायची ,
ट्रॅक्टर ड्रॉव्हर ने तर कहर करायची राव आणि कपडे शिवणारी ट्रेलर ह्यांच्याकडे इरसाल गाण्याची कॅसेट असायची ,,
ते दिवस ती आठवण ते कॅसेट तो टेप…
आणि त्याकाळी गाणी आयकुन जुळलेले प्रेम
कधीच विसरता येणार नाही….

— राहुल शेंडगे
9588447386
श्रीपुर

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 346 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..