नवीन लेखन...

वर्‍हाडातली गाणी – १७

एक लिंब झेलू बाई दोन लिंब झेलू

दोन लिंब झेलू बाई तीन लिंब झेलू

तीन लिंब झेलू बाई चार लिंब झेलू

चार लिंब झेलू बाई पाच लिंब झेलू

पाचाचा पानोडा माय गेली हन्मंता

हन्मंताचे ————————–

—————येता जाता कंबर मोडी

नीज रे नीज रे तान्ह्या बाळा

मी तर जातो सोनार वाडा

सोनार वाड्यातून काय काय आणले

—————————————-

एक गेला खारीला एक गेला खोबरीला

खारी खोबऱ्याच आल जीऱ्या मिऱ्याच काही नाही आल

आपडमं तापडमं चंद्राची मागे पडली बेलाची

बाळ लेकरू राजाच सीताबाई रामाची

पार्वती शंकराची पाळणा हाले झुईझुई

तामण बाई तामण अस कस तामण

भूलोजीला लेक झाला नाव ठेवा वामन

अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता

भूलोजीला लेक झाला नाव ठेवा दत्ता

………………………………………….. …………………।

……………………………………………………

…………………………… ………………………

अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीतून पाय घसरला

भूलोजीला लेक झाला साखरपाना विसरला

आणा आणा पारीस उगळा उगळा काथ

आज आमच्या भुलाबाईचा शेवटचा दिवस

शेवट च्या दिवशी बाळाला टोपी मोत्यांनी गुंफली झोझो रे

बाणा बाई बाणा सुरेख बाणा

गाणे संपले खिरापत आणा

आणा आणा लवकर खाऊ द्या पट्कन

कृपया हे गाण बरोबर करा … रिकाम्या जागा भरा

Avatar
About विजय लिमये 49 Articles
श्री विजय लिमये हे नागपूर येथील Eco friendly Living Foundation चे अध्यक्ष आहेत. ते पर्यावरण या विषयावर जनजागृती करत असतात आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..