नवीन लेखन...

स्वस्ताई साठी मोदींना मत दिलंच नाही…

मी स्वस्ताई साठी मोदींना मत दिलंच नाही…
भाडेवाढ होणार हे जगाच्या आटत्या तेल विहिरी ओरडून सांगत आहेत …
मी मत दिले ते भानगडी शिवाय भाडेवाढी साठी …
भाडेवाढी सोबत घोटाळे ऐकून कंटाळलो होतो …
कुठल्याही मंत्र्याची घरची मंडळी याच्या मुळाशी नाहीत …
हेच आम्हाला ऐकायचे होते..
मंत्री वेळेवर 10 – 12 तास काम करतायत ..
हेच आम्हाला ऐकायचे होते..
पंतप्रधानाला स्वत: ची मत आहेत..
हे आम्हाला बघायचं होत..
मूर्ख बालिश पंतप्रधान किंवा बाहुला दोन्ही नको होते…
स्वस्ताई साठी मतदान केलंच नव्हतं.
कर्तुत्व आणि धडाडीसाठी केलं होत…
आणि ते नक्कीच सार्थकी लागतंय्….
परवाच विमानतळावर ….
स्मृती इराणीला सामान्य माणसा सारखंच सामानाच्या पटटयावर उभं राहून सामानाची वाट बघताना पाहून बरं वाटलं..
आम्ही मत गव्हर्नन्स साठी दिलंय …
अच्छे दिन म्हणजे फक्त स्वस्ताई नव्हे …
तो मूर्ख विचार फक्त कॉंग्रेसवाल्यांचा…
म्हणून कोणालाही काहीही वाटत फिरण्याचा मूर्खपणा त्यानी ६० वर्षे केला…
आम्हाला फुकट काहीही नको,
फक्त सरकारने घोटाळे करू नयेत…
आम्हाला स्वस्त काहीही नको,
पण आम्ही दिलेल्या पैशाचा योग्य मोबदला हवा…
मूर्ख आहेत ते लोक जे प्रत्येक चांगल्या गोष्टीत फक्त चुकाच काढतात.
मुंबईहून पुण्याला ६५ रुपयात रेल्वेने येतो,
पण पुणे स्टेशन वरून घरी जायला १५० ते २०० रुपये लागतात…
मग रेल्वेचे ६५ चे ८० झाले की आपण बावचळतो..!
खताची ५०० रुपयाची गोणी २०००ला झालेली आपल्याला कळतही नाही, पण कांदा महागला की आपण चवताळतो..!
दोन वेळा काँग्रेसला निवडून देताना आम्हाला लाज नाही वाटली,
पण आता मात्र आपल्याला रिझल्टस हवेत…
वाह वाह वाह
लक्षात ठेवा,
तुम्ही पंतप्रधान निवडून दिलाय.
जादूगार नाही. ..!!
तुझ्या खानदानाने केलेले भ्रष्टाचारही make in india च होते. आणि सत्तेत असताना कोणतीही महत्वकांशी आंतरराष्ट्रिय योजना नसणाऱ्या पप्पूने गप्प रहाणे इष्ट. Make in india हे राजकारणापलिकडचे असूदे तरच औद्योगिक क्षेत्रात आंतरराष्ट्रिय स्थरावर भारत चमकेल. भुमिअधिग्रहण कायद्याशिवाय कोणतेही सरकार कुणाच्याही जमिनी घेवू शकतच नाही मग रस्ते, हॉस्पिटल, रेल्वे, इत्या. कुठे उभे करणार? इटलीत

— नाना पातकर 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..