नवीन लेखन...

तू

 
येताच तू, किनाराशब्दात व्यक्त होतोबेभान लाट होतेवारा अनर्थ करतो

पदरावरी तुझ्या गफुलती फुले अनेकसंध्येस धुंदी येतेगंधात स्पर्श फिरतो

डोळ्यातले तुझे तेनिः शब्द भाव भोळेउर्मीत भावनांच्याओठात शब्द घसरे

चढतो असाच कैफजाणीव भ्रष्ट होतेलहरीत भावनांच्यामजसी भुरळ पडते

तो काळही थबकतोअंधार पेट घेतोलाजूनी सागरहीओहोटीत मंद हसतो.

— अरुण गंगाघर कोर्डे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..