नवीन लेखन...

डेल्टा-१५ (९-११ च्या दिवशी घडलेली सत्यकथा)

आज दिनांक ९-११-२००१. आमचे विमान फ्रांकफूर्टच्या विमानतळावरून निघून जवळ जवळ ५ तास ऊलटून गेले होते. नुकत्याच दिल्या गेलेल्या ड्रिंक्स आणि खाण्यामुळे खर तर प्रवासी मंडळी खूप आळसावलेली होतो. आता एखादा मस्तपैकी सिनेमा पहावा, नाहीतर छानपैकी तण्णावून द्यावी अशा विचाराने सारे तयारी करू लागलेले मी अगदी स्पष्ट पाहिले. आम्हा फ़्लाईट अटेंडंटना प्रवासी मंडळींनी असेच करायला हवे असते. कारण बहुतेक प्रवासी बिचारे आपापल्या धंद्यासाठी प्रवास करीत असतात आणि कांही आपल्या नातेवाईकांना भेटायला जात असतात. पण ते कुणीही असले तरी त्यांना हवी तशी विश्रांती मिळणे आवश्यक असते. शिवाय ते असे सुस्तावले की आम्हा विमानांतल्या नोकर वर्गाला ईतर कामे आटपायची असतात त्याला संधी मिळते. ज्यांना आतापर्यंत ’ब्रेक” मिळाला नसेल तो त्यांना घ्यायचा असतो. (होय, आम्ही प्रवासांत असलो तरी ख-या अर्थाने ’कामावर’ असतो नाही का, त्यामुळे नियमांप्रमणे प्रत्येक दोन तासांच्या ऊड्डाणानंतर आम्ही १५ मिनिटांची विश्रांती घेणे हे आवश्यक असते)

[elink]हा संपूर्ण लेख वाचण्यासाठी टिचकी द्या #http://mnbasarkar.blogspot.com[/elink]

— श्री.मा.ना. बासरकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..