नवीन लेखन...

चालत राहीलो

!!!!! चालत राहीलो !!!!!

धोपट मार्ग सोडु नको, गिरवता गिरवता

सरळ मार्गच चालत राहीलो !!!

आडवाटेच्या -वाटेलाही कधी नाही गेलो

आजुबाजुची दाट दाट हिरवळ !!!

खुणावत राहीली क्षणा– क्षणाला

पण सरळच चालत राहीलो चालतच राहीलो

मळ्लेल्या अनेक पाऊल वाटा

आल्या नि

बोलावत राहील्या बोलावत राहील्या ——

मी दिसेनासा होईपर्यंत ——

मागेवळुन पहाण्याचे हि

धैर्यच मला झाले नाही—–

तसाच —-अगदी तसाच—-

चालत राहिलो —चालत राहिलो

आयुष्याची वाळु रस्ताभर पेरत पेरत

जेंव्हा भान आल—तेंव्हा

ओंजळीतली वाळुही संपली होती

आयुष्य जगलो होतो—–

पण जगल्या “ जगल्या विनाच ” !!!!!!

भास्कर रं. पवार ८ मे २००८

— भास्कर रं. पवार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..