नवीन लेखन...

कृषीप्रधान आणि प्रजासत्ताक (लोकशाही) राष्ट्र

भारत हे एक कृषीप्रधान आणि प्रजासत्ताक (लोकशाही) राष्ट्र आहे हे ज्ञान पुस्तकातून मिळाले. परंतु याची वास्तविकता काही औरच आहे हे काळाने आणि अनुभवाने शिकविले.
असामान्य-अदभूत लोकशाही…… “लोकांनी-लोकांसाठी चालविलेले राज्य लोकशाही होय” परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, “निवडक लोकांनी-स्वतःसाठी व काही निवडक लोकांसाठी चालविलेले राज्य आणि केलेली सोय लोकशाही होय!”
“शीरी फाटकच छत्र – अन्न वस्त्राचा अभाव,
जरी बळहीन तरी बळीराजा त्याचं नाव…..!”
कृषीप्रधानता किती वास्तविक आहे हे उघड डोळ्यांनी दिसते. या कृषीप्रधान व्यवस्थेचा पाया-कणा अर्थातच अस्सल शेतकरी सोडून बाकी सर्वांचेच हित होते हे या विशिष्ट व्यवस्थेचे वैशिष्ट्य आणि अस्सल शेतकरी वर्गाचे दुर्दैवच! पिकास भाव-कर्ज-वीज आणि अश्या अनेक समस्यांनी त्रस्त-वैतागलेला शेतकरी आत्महत्या करतो तरी ही कथित कृषीप्रधान व्यवस्था कागदावरच कार्यरत राहते…..!

— आय एस काझी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..