नवीन लेखन...

कवितेस कारण की…

असेच एकदा परत कधीतरी, मंतरलेल्या कातरवेळी..

पुन्हा नव्याने जगायला, लागेनही मी कदाचित राणी…

तुझ्या डोळ्यातला सूर्योदय, माझ्या मनातल्या संध्याकाळी..

लय तुझ्या श्वासाची अन् अंतरीतील माझ्या गाणी…

मोकळा सोडेन गळा माझा आणि उघडून ठेवीन हृदय..

किती जरी वाटले डोक्याला की नको नको तो विषय..

असेच बेभानपणे विचारेन ओरडून परत परत जगाला..

की “मुझको आवाज़ दो, छुप गए हो सनम तुम कहाँ ?”

असेच अलगद उत्स्फूर्तपणे गा तू पण मग पुन्हा “मैं यहाँ..”

आणि असाच रोज वेड्यासारखा, शोधत राहेन तुला “मैं यहाँ से वहाँ”…

— ह्रुशिकेश दातार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..