नवीन लेखन...

ऊपकार जाणावेत



कडक उन्हाने समुद्र तापला

पाण्याच्या वाफा वरती गरल्या

काळे काळे ढग आकाशी जमले

दंगा मस्ती करु लागले

धडाड धुम, कडाडकड

धोधो पाऊस कोसळू लागला

धरती प्राणी सुखावले

तृप्त सागर शांत झाला

सागराचे रुणवरुणाने फेडले

किसान सारे उद्योगाला लागले

धरणे, नद्यात पाणी साठवले

शेतांमध्ये धान्य पिकले

धरती, हवा, आकाश, पाणी

रविराजाला विसरु नका कुणी

उपकारकर्ते हे सारे

म्हणून सुखाने जगतोय आपण बरे

— सौ. सुधा नांदेडकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..