नवीन लेखन...

आम्ही खरेच राक्षस झालो का ?

भारताला स्वतंत्र्य मिळून ६५ वर्षे झाली पण पिण्याच्या पाण्या सारखा मुलभुत प्रश्न आम्ही सोडवु शकलो नाहीत तर असे स्वातंत्र्य मिळुन काय उपयोग झाला. ह्या काळात लोक संख्या ३० कोटी वरून आज १३० कोटी झाली .जस जशी वर्षे जातील लोकसंख्या वाढतच जाणार मग मुलभुत गरजा अन्न, पाणी व निवारा ह्याचे काय होणार ? ह्या सुविधा आपण कशा देणार ? येणार्‍या काळात जर नाही देऊ शकलो तर बळजबरीने हुसकावून घेण्याची प्रवृत्ती वाढीस लागेल ह्याला जवाबदार कोण असेल ? असे अनेक प्रश्न दुर्लक्षित झाल्याने कोणती आपत्ती आपल्यावर ओढवणार आहे ह्याची चिंता आहे का ? इतके सर्व स्पष्ट दिसत असताना आम्ही इतके उदासीन का आहोत ?

खालील दुव्या वर टिचकी द्या :

http://mnbasarkar.blogspot.com

— श्री.मा.ना. बासरकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..