नवीन लेखन...

आपले धेय्य कसे गाठणार ?



आपले धेय्य कसे गाठणार ?

सर्वात अगोदर आपलाल्या खालील तीन प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील.१] माझ्या जीवनातील धेय्य काय आहे ?२] मी माझ्या स्वत:च्या धेय्यावर संशय तर घेत नाही ना ?३] मी माझे धेय्य गाठण्यासाठी काम करताना आनंदी राहतो ना ?ह्या तीन प्रश्नांची उत्तरे ही आपल्याला स्वत:ला धोका न देता शोधायची आहे. आणी जर आपण ह्या प्रश्नांची उत्तरे स्वत:ला धोका न देता शोधली तर आपल्याला आपले धेय्य गाठण्यापासुन कोणीच वंचीत करु शकणार नाही. आता बघुया कि कसे आपण आपले धेय्य गाठु शकतो ?सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घेणे जरुरी आहे ती म्हणजे कि आपल्याला धेय्य साध्य करण्यासाठी मेहनत घ्यावीच लागणार आहे. आपले धेय्य सहजासहजी आपल्याला साध्य होणार नाही. हि गोष्ट लक्षात ठेवणे जरुरी आहे तरच आपण आपले लक्ष्य गाठु शकता.पाच असे नियम जे आपल्याला धेय्य गाठण्यास फ़ायदेशीर राहतील.१] सर्वात महत्वाची गोष्ट ही कि आपले धेय्य हे अश्या ठिकाणी लिहुन ठेवावे कि आपले लक्ष येता-जाता त्यावर पडेल. असे लिहिण्यास कारण असे कि आपण त्यामुळे नेहमी हे लक्षात घेवु कि हे आपले गाठायचे धेय्य आहे. २] ते धेय्य गाठण्यासाठी आपण काय करु शकता ह्या गोष्टींची यादी बनवणे.जसे कि, जर आपल्याला काही व्यवसाय करायचा असेल तर त्या साठी आपण काय करु शकता ह्या कामांची लिस्ट बनवणे. ३] परफ़ेक्ट वेळेचे सुत्रपरफ़ेक्ट वेळेचे एकच सुत्र आहे ते म्हणजेआपले धेय्य + परफ़ेक्ट वेळ = आत्ता४] आपले धेय्य हे स्पष्ट हवे. स्पष्ट चा अर्थ असा कि आपल्याला त्या सर्व गोष्टींची माहीती हवी जे धेय्य प्राप्त करताना गरजेच्य आहे. जर ह्या गोष्टी स्पष्ट असल्या तर आपल्याला धेय्य गाठताना असलेल्या अडचणींना सामोरे जातांना त्रास होणार नाही.५] वेळेचे नियोजनआपल्याला हे लक्षात घेतले पाहीजे कि आपल्याला धेय य किती दिवसात गाठायचे आहे. जसे कि १ महीना, ६ महीने, १ वर्ष . वेळेचे नियोजन हे एकाच गोष्टीसाठी करणे जरुरी आहे कारण जर आपण आपले धेय्य गाठण्याची वेळ नाही ठरवली तर आपण ते धेय्य गाठण्यास कधीही सिरियसली प्रयत्न करणार नाही.

— श्री.खिलेश

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..