नवीन लेखन...

संमेलन

सम्मेलन भरली गेली पाहिजेत
एकमेकांना मीठी मारून रडण्यासाठी
एकमेकांना मीठी मारून हसण्यासाठी
एकमेकांची सुख दुःख जानून घेण्यासाठी I

सम्मेलन भरली गेली पाहिजेत
जातिवाद मिटवण्यासाठी
धर्मवाद मिटवण्यासाठी
एकमेका बद्दलचे द्वेष मिटविण्यासाठी l

सम्मेलन भरली गेली पाहिजेत
सर्व धर्म समभावासाठी
अज्ञानाचा अंधकार मिटविण्यासाठी
गुणी गोविंदाने कसे रहावे ते सांगण्यासाठी l

केवळ आपला मोठेपणा मिरविने
स्वताचा मान सम्मान कमवीने
इतर सम्मेलन भरवीता कशासाठी
बाकीचे विषय उगाच कोणासाठी l

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..