नवीन लेखन...

प्रेम अर्ध्या वाटेवरचं

मागून जे मिळतं ते कवडीमोल ठरतं,
अमूल्य असूनही, भावनांच्या कचाट्यात पडतं,
थोडं झुलतं – थोडं डुलतं, थोड रडून पुन्हा हासतं,
तरी मनाच्या हिंदोळ्यावर , निवांत बहरत असतं,
प्रेम अर्ध्या वाटेवरचं, काट्यासारखं रुतून बसतं,
कारण मागून जे मिळत ते कवडीमोल ठरत…!
मागून जे मिळत ते कवडीमोल ठरत…!

– श्वेता‌ संकपाळ

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..