नवीन लेखन...

कुणी कुणाचं नसत

कुणी कुणाचं नसत,
फक्त मन आपलं असतं.
सुखाचे सोबती खूप असतात!
दुःखात वाटेकरी कुणी नसतात.
प्रत्येक टप्पा इतरांसाठी असतो,
मग आपलं जगणं कुणासाठी असतं?
इच्छा,मोह पण आपले नसतात
मनाच्या ताब्यात ते दडलेले असतात!
काही अस स्वतःच माणसाचं
आयुष्यात शाश्वत असं नसतं.
तरीही आयुष्यभर माझं,माझं
म्हणुन माणूस त्यात गुरफटतो!
जीव देणारा,नेणारा सूत्रधार
दिसत नाही कधी,
पण अस्तित्व माझं मान
हीच इच्छा असते त्याची!!
किती ही केलं तरी
लोभ काही सुटत नाही,
आणि माणसाचे जगण्याचे
भोग काही संपत नाही.
— स्वाती ठोंबरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..