नवीन लेखन...

कळलेच नाही !

एका अत्याचार झालेल्या स्री ने सांगितलेले दुःख काव्यात मांडण्याचा केलेला छोटा प्रयत्न

” कळलेच नाही! ” ?

मेरू पर्वत परी दुःखाचा,?
खंत सरता सरली नाही,?
वाहे नदी आश्रुंची नयानांवाटे ,?
कधी आटली,कळलेच नाही !१?
दिशा हरवल्या , वाट बदलली,?
भान जगाचे हरपून गेले,?
होते क्षनिक सुख मुठीत माझ्या,?
हुंदक्याने तेही गिळले, कळलेच नाही!२?
दोष देता कलंकी नशिबाला,?
किचकट प्रश्नांचा कल्लोळ माजला,?
विचार मनाचा, पण निर्णय बुद्धीचा ,?
शांत हृदय होरपळले , कळलेच नाही!३?
व्हायचे ते होऊनही गेले,?
घडायचे ते झटकन घडून गेले,?
काळ वेळ प्रसंग तो घटकेचा,?
नशीबचक्र पालटले , कळेलच नाही!४?

…. कु. श्र्वेता काशिनाथ संकपाळ.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..