नवीन लेखन...

धन्यवाद मोदिजी

मोदिजींनी किती दिमाख लावुन हे काम केले नक्की वाचाच किती मोठी चालाखी आहे यात मागच्या वर्षी १५ ऑगस्ट २०१५ ला जनधन योजना आणली ज्या योजनेत करोडो गरीब लोकांनी खाते उघडले त्याचा फायदा आता त्यांनाच होणार प्रत्येकाचे बँकेत खाते असल्यामुळे जास्त गोंधळ उडणार नाही त्यामुळे मोदिंनी आधीच खाते उघडायला लावले नंतर बँकेचे खाते आधार नंबरशी जोडण्यात आले कारण आता बँकेत पैसे जमा करण्यासाठी काही पुरावा म्हणुन मोदिंनी आधारकार्ड दाखवण्यास सांगितले याचा फायदा हा की बनावट अकाउंट व बनावट पैश्याला चाप बसेल त्यानंतर 3 महिण्याआधी सर्व काळा पैसा असणार्यांना सांगितलं की जो पैसा असेल तो देवुन टाका काही करणार नाही

परंतु त्या लोकांनी ऐकलं नाही मग काल ८ नोव्हेंबर च्या रात्री पुर्ण तयारी झाल्यावर ५०० व १००० च्या नोटा बंद करायची घोषणा केली वेळ पण रात्री ८ वाजताच का निवडला माहीत आहे का ?

कारण देशातील सराफा मार्केट बंद होते ८ वाजता सर्वात जास्त उलाढाल तेथेच होते बँक बंद असते त्यामुळे कुठेही गर्दी किंवा काही चालाखी करता येणार नाही
अमेरिका च्या निवडनुकीवर प्रचंड सट्टा लागणार होता तो रात्री १ वाजता तर रात्री १२ चीच मुदत दिली त्यामुळे भारतात सट्टाच खेळला गेला नाही हे झाले फायदे आता तुमच्या डोक्यात प्रश्न पडला असेल कि मोदिंनी आधीच का नाही सांगितलं हे सर्व आमची गैरसोय नसती झाली पण मित्रांनो यामागे खुप मोठी हुशारी आहे

जर आधीच मुदत दिली असती तर ज्या ज्या लोकांनी घरात काळा पैसा लपवुन ठेवला असता त्या लोकांनी पटकण जमीनी , सोनं , प्लॉट , शेअर खरेदी करुन ठेवले असते म्हणुन मोदिंनी ८ वाजता सांगितलं व फक्त ४ तासाची मुदत दिली आता या चार तासांत ते काय करणार आहे का ??

सगळेच लुटले गेले आहेत कारण इकडे इनकम टँक्स वाले पण तयारच आहेत त्यांना पकडायला आणि घरी ठेवलं तर ते पैसे रद्दी होवुन जाईल यांना आता इकडे आड व तिकडे विहीर असे झालयं

धन्यवाद मोदिजी

कृपया हा संदेश सर्वांना कळु द्या

खासकरुन त्यांच्यासाठी जे म्हणतात मोदिंनी काहीच केलेलं नाही

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..