माहेर कविता
नदीचा उगम पर्वत/ डोंगरातून होतो त्यामुळेच नदीला गिरीजा, शैलजा अशी नावे आहेत. समुद्र हा नदीचा नवरा मानला जातो. एकदा समुद्राला मिळाल्यावर नदी परत पर्वताकडे जात नाही म्हणून नदीला माहेर नाही असे म्हणतात. गदिमांनी ह्या कवितेत हा समज खोडून काढत जलचक्र किती सुंदर शब्दात सांगितलं आहे.. नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला […]