नागरिकांच्या जीवाशी खेळ…!
लहरी पाऊस, सिंचन योजनांतील भ्रष्टाचार आणि जमिनीखालील पाण्याची खालावत जाणारी पातळी आज सर्वच शेतकरी आणि नागरिकांसमोर गंभीर समस्या निर्माण करीत आहेत. त्यात यंदा पावसाने ओढ दिली तर शेतकरी आणि बागायतदार यांचा खरीप हंगाम कोरडा जाणार आणि दुबार पेरणीचे संकट ओढवणार असे दिसते. गाव खेड्यातील पिण्याच्या आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी शेतकरी आणि नागरिकांना पावसावर अवलंबून राहावे लागते […]
