नवीन लेखन...

बेलगाम

प्रेम , जिव्हाळा, मातृत्वाचा,
त्रीलोकाचा संगम तूं,
का गं चिरडतेस ओळख आपलीं,
स्त्री सामर्थ्याची जनकही तूं !

बेलगाम स्वातंत्र्य आलें पदराला,
पदर विसरूनी गेलीं तूं,
संस्कारांची प्रसूती केलीस,
विटंबनाही केलीस तूं !

लाज मानेला, लचक कमरेला,
दुर्गामातेचा अंक्षही तूं,
शतक बदलले , काळ बदलला,
लाजेलाही लाजवलेस तूं !

जगत जगाची कारभारीन,
भुमातेचा कंठमनी तूं,
सारेच सोडूनी वाऱ्यावरती,
वादळ बनुनी का वावरते तूं ?

– कु. श्वेता काशिनाथ संकपाळ.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..