नवीन लेखन...

आमचे साहित्यिक

पुस्तकांच्या वनात शब्दांचा खजिना शोधतात,

कुंचला अन् लेखणीद्वारे पंचरत्न लुटतात,

अनुभवाची शिदोरी कव्यरुपी माळेत गुंफतात,

म्हणे आमचे साहित्यिक खूप भारी लिहितात !

कईक प्रश्नतर यांच्या गजल व चारोळी नेच सुटतात,

छोट्याश्या लेखातून हिरे मोती लखलखतात,

पॉलिश करण्यासाठी हे पुन्हा साहित्यच वाचतात,

म्हणे आमचे साहित्यिक खूप भारी लिहितात!

नकळत मानवी हृदयावर अक्षर रत्नांची झालर घालतात,

रोजच्या रटाळ दिनक्रमातुन चार शब्द पाचू विणतात,

साहित्य शृंगाराला सर्वस्व बहाल करतात,

खरंच आमचे साहित्यिक खूप भारी लिहितात !

– श्वेता काशिनाथ संकपाळ.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..