नवीन लेखन...

चारोळ्या …………!!!

Charolya by Mayur

१) मी माझ्या मनात मांडे मांडले,

मांडले ते मांडले,

परंतु काही न गवसले.

 

२) आले आले अन्ना आले,

रथावर मात्र अडवाणी आरूढ झाले.

 

३) उपोषणाचे हत्त्यार उपसले,

जनता-जनार्दन रस्त्यावर उतरले,

राजकारण्यांचे धाबे दणाणले,

जन लोक पाल बिल संसदेत प्रगटले.

 

४) जन आंदोलनाचा एकाच नारा,

जन लोक पाल बिलाचा चढलाय वारा,

संसदेत जर नाही दिला त्याला थारा,

तर राजकारण्यानो तुमचे वाजतील तीन तेरा.

 

५) काही झाले काही कळेना,

राजकारन्यांचे चित्त कुठेच लागेना.

 

६) मुंबई मेरी जान,

तू आहेस सा-या देशाशी शान.

 

७) आला आला राजा आला,

२ जीचा त्याने केला घोटाळा.

 

८) कोमन वेल्थ गेमच्या नावाखाली,

सुरेश कलमाडींनी संपत्ती केली खाली.

 

९) कॉंग्रेसच्या राज्यात मोठ मोठे झाले स्कॅम,

फुटलेल्या ह्या डॅमना कोण घालील लगाम.

 

मयुर तोंडवळकर …….

(९८६९७०४८८२)

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..