नवीन लेखन...

आजची शिक्षण पद्धती आणि पालक

आजची आपल्या देशातील एकूणच शिक्षण पद्धती पाहिल्यावर शाळेत नक्की जातं कोण पालक की पाल्य तेच कळ्त नाही आणि या सर्वात शिक्षक नेमकी कोणती आणि कशी भूमिका बजावतात या बद्दल बर्याच लोकांच्या मनात प्रश्न चिन्ह निर्माण होत. त्याला आंम्हीही आपवाद नाही. आज इतक्या वर्षानंतराही आपल्या देशातील शिक्षण पद्धती सुधारलेय की ढासळ्लेय तेच कळायला काही मार्ग उरला नाही.
[…]

नवीन वर्षाचा संकल्प

नविन वर्षाच्या Startup ला करूया एक Resolution Mute झालेल्या संवादांचं पुन्हा जोडूया Connection आयुष्याच्या Wall वरचं हेच खरं Relation —  सौ.अलका वढावकर

विदर्भ !!!!

अतिशय हृदयस्पर्शी कविता आहे हि !! मी विदर्भात खूप फिरलो आहे .कित्तेक एकर जमिनीचा मालक सुद्धा वीज आणि पाणी नसल्याने विपन्न अवस्थेत आहे.शेतात विहीर आहे पण विहिरीवर बसवलेल्या पंपावर विजेची जोडणी मिळत नाही. ज्यांच्या कडे पंपाला विजेची जोडणी आहे त्यांना वीज मिळण्यासाठी रात्रभर शेतात जागे राहावे लागते.रात्री फक्त ३ तास पंप चालतो ते सुद्धा मध्य रात्रीनंतर […]

वर्तनशैली – कचरा अस्वच्छता

कचरा हा म्हटला तर दुर्लक्षित पण वास्तवात आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडला गेलेला असा घटक आहे की ज्याच्या अस्तित्वाने स्वच्छतेच्या अनेक बाबींमध्ये अडचण निर्माण होते. रोगराई अनारोग्य निर्माण होते. परिसर हा गलिच्छ दुर्गंधीने हैराण तर होतोच पण प्रत्येकाला लाज वाटावी अशी ओंगळवाणी प्रतिमा जगासमोर होते जी हे ‘विश्वची माझे घर’ म्हणणार्‍या भारताला निश्चितच भूषणावह नाही. देश म्हटला […]

अहं ब्रह्मास्मि

एके काळीं हवे होते, मजलाच सारे कांहीं आज दुजाला मिळतां आनंद मनास होई माझ्यातील ‘मी ‘ पणानें विसरलो सारे जग तुझ्यामध्येंही ‘ मी ‘ आहे, जाण येई कशी मग जेंव्हा उलगडा झाला साऱ्या मध्ये असतो ‘मी’ आदर वाटू लागला, जाणता ‘अहं ब्रह्मास्मि’ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

मनाचे श्लोक – ६१ ते ७०

उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे | तया अंतरी सर्वदा तेचि आहे | जनी सज्जनी वाद हा वाढवावा | पुढे मागुता शोक जीवी धरावा ||61|| निजध्यास तो सर्व तूटोनि गेला | बळे अंतरी शोक संताप ठेला | सुखानंद आनंद भेदे बुडाला | मनी निश्र्चयो सर्व खेदे उडाला ||62|| घरी कामधेनू पुढे ताक मागे | हरीबोध सांडूनि वेवाद लागे […]

आई मला लहान व्हायचंय..

पुन्हा लहान होण्यासाठी एका मुलाने आपल्या आईला घातलेली साद….  मोहन कळमकर यांची ही कविता…    

आभामंडळाचे विज्ञान – एक ओळख (तेजोवलय, ऑरा)

सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये आपण सगळ्यांनीच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ दुर्लक्षित केलेले आहे. रोजची धावपळीची दिनचर्या, अतीश्रम, अयोग्य आहार (फास्टफूड), स्पर्धात्मक युगातील टेंशन्स, रोज पूढे येणाऱ्या असंख्य अडचणी, अति जनसंपर्क, अॅलोपॅथी औषधांचा अतिवापर या सगळ्या गोष्टी शरीर मनावर अतिरिक्त ताण उत्पन्न करतात, असंतुलन वाढते. शरीरातील सकारात्मक उर्जा कमी होते. नकारात्मक उर्जेचा प्रभाव वाढतो, ऊर्जावाहिनी नाड्यांमध्ये या कारणाने […]

हट्टी अनु

एक होती अनु, फुलासारखी जणू, डोळे फिरवी गर्र गर्र, पाऊल टाकी भरभर, तिला लागली भूक, गडू दिला एक, बघितला रिकामा गडू, तिला आले रडूं, आईने दूध भरले, कांठोकांठ ओतले, तिला हवे होते जास्त, दूध होते मस्त, रडरड रडली, आदळ आपट केली, सांडूनी गेला गडू, पाठींत बसला मात्र धम्मक लाडू ।। डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० […]

चौकट

तूं भाबड्या मनाची तुज काय हें कळावे | जग हे असेंच असतें तू दूर का पळावे ? तूज दावितील भाकरी पाठीत मारतील सुरी सतत तूझिया मनी नित्य सळत रहावे जग हे असेच असतें तू दूर का पळावे || १ || सर्व तुला लुटतील आणि दूर सारतील संकटांशी हसत झुंज देण्यास ती शिकावे जग हे असेंच असतें […]

1 209 210 211
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..