नवीन लेखन...

जागतिक किडनी दिन – ९ मार्च

आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे, फास्ट फूड व बेकरीचे पदार्थ खाण्याचं प्रमाण तरुणांमध्ये व मुलांमध्ये वाढलेले दिसते,बरेच पालक मुलांना टिफीन मध्ये जंक फूड देतात व त्यामुळे काय होते:-
१. लठ पणा वाढतो

२. रक्तदाब वाढू शकतो

३. याचा परिणाम किडनी वर होऊ शकतो

४. आजकल काही तरुण मंडळी व्यायाम करतात,जिममध्ये जातात कारण त्यांना आपली शरीरयष्टी बलदंड करावयाची असते,चांगली गोस्ट आहे.
परंतु डॉक्टरांचा सल्ला न घेता प्रोटिन्स सप्लिमेंट व स्टिरॉइड्स चे सेवन करतात.याचा परिणाम किडनी निकामी होण्यावर बेतू शकतो

५. किडनी निकामी होण्याचे मुख्य कारण — लठ्ठपणा.

६. वजन वाढल्यामुळे किडनीवर ताण पडतो

७. त्यामुळे किडनीविषयक समस्या निर्माण होतात

८. कालांतराने किडनीचे कार्यक्षमता कमी होते

९. मधुमेह आटोक्यात ठेवला नाही तर त्याचा परिणाम किडनीवर होऊ शकतो

१०. गेल्या सात आठ वर्षात लठ्ठपणा व किडनीच्या समस्यांचं प्रमाण दुप्पट झाल्याचे दिसून येते

११. याची प्रमुख कारणे –
व्यायामाचा अभाव
असंतुलित आहार
सुदृढ जीवनशैलीचा अभाव
जंक फूड खाण्याचे वाढलेले प्रमाण
तेव्हा किडनी हा अतिशय महत्वाचा अवयव आहे.किडनी शिवाय आपण जगू शकत नाही.तीला जपा.जपणे तुमच्या हातात आहे.आपल्या किडनिज नॉर्मल आहेत कि नाही त्याची तपासणी करू शकता

प्रा वसंत पाटील
9371629799
९ मार्च,२०१७

Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप 116 Articles
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..